शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

कमी मूल्यवर्धनच भारताला मंदीपासून वाचविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 05:31 IST

केपीएमजी कंपनीचा अहवाल

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे चीनमधील उद्योग विस्कळीत झाले असले तरी चीनमधून आयात केलेल्या कच्च्या मालापेक्षा त्याचे मूल्यवर्धन बरेच कमी झाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा त्रास जाणवण्याची शक्यता आहे, अशी माहिती ‘कोविड-१९ चा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम’ या विषयावर केपीएमजी कंपनीच्या अहवालात नमूद केली आहे. आर्थिक वर्ष २०१९ च्या अखेरच्या तिमाहीत भारताने प्रत्येक जीडीपीचा विकास दर ४.३० टक्के नोंदविला आणि लवकरच कोरोना या साथीच्या आजाराने लॉकडाउन झाले. लॉकडाउनने प्रमुख औद्योगिक क्षेत्रावर परिणाम होणार आहे.या क्षेत्रात म्हणजेच अन्न व नॉन-अल्कोहोलिक पेये (२६.३० टक्के), गृहनिर्माण, पाणी व वीज, गॅस आणि इतर इंधन (१३.७० टक्के), वाहतूक (१७.६० टक्के), इतर वस्तू आणि सेवा (१७.२० टक्के), कपडे आणि पादत्राणे (५.८० टक्के), आरोग्य (४.६० टक्के), शिक्षण (४.०० टक्के), संवाद (२.७० टक्के), अल्कोहोलिक पेय व तंबाखू यांची टक्केवारी १.९० टक्के आहे.भारतातील ३७ टक्के अनौपचारिक कामगार बिगर कृषी क्षेत्रातून येतात. या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान देणाºया राज्यांमध्ये राजस्थान ५४.८० टक्के, पंजाब ५१.८० टक्के, आंध्र प्रदेश ५१ टक्के, छत्तीसगड ४९ टक्के आणि गुजरात ४८.४० टक्के असे प्रमाण आहे.च्भारत चीनकडून सुमारे ७० अब्ज डॉलर्स किमतीचा कच्चा माल आयात करतो. प्रमुख औद्योगिक क्षेत्रे म्हणजे इलेक्ट्रिकल मशिनरी, अवजड यंत्रसामग्री आणि न्यूक्लिअर अणुभट्ट्या, सेंद्रिय रसायने, प्लॅस्टिक व खते आदी चिनी आयातीवर अवलंबून असतात. हे क्षेत्र त्यांच्या कच्च्या मालापैकी ६० ते ८२ टक्क्यांदरम्यान माल चीनमधून आयात करतात. तथापि, या कच्च्या मालामुळे भारताचे मूल्यवर्धन अन्य आशियाई देशांच्या तुलनेत २७.३० टक्केच आहे. चीनवर अवलंबून असलेल्या अन्य देशांचे मूल्यवर्धन व्हिएतनाम-४८.२० टक्के, मलेशिया-४४.६० टक्के, थायलंड-४०.४० टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या