शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कमी मूल्यवर्धनच भारताला मंदीपासून वाचविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 05:31 IST

केपीएमजी कंपनीचा अहवाल

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे चीनमधील उद्योग विस्कळीत झाले असले तरी चीनमधून आयात केलेल्या कच्च्या मालापेक्षा त्याचे मूल्यवर्धन बरेच कमी झाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा त्रास जाणवण्याची शक्यता आहे, अशी माहिती ‘कोविड-१९ चा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम’ या विषयावर केपीएमजी कंपनीच्या अहवालात नमूद केली आहे. आर्थिक वर्ष २०१९ च्या अखेरच्या तिमाहीत भारताने प्रत्येक जीडीपीचा विकास दर ४.३० टक्के नोंदविला आणि लवकरच कोरोना या साथीच्या आजाराने लॉकडाउन झाले. लॉकडाउनने प्रमुख औद्योगिक क्षेत्रावर परिणाम होणार आहे.या क्षेत्रात म्हणजेच अन्न व नॉन-अल्कोहोलिक पेये (२६.३० टक्के), गृहनिर्माण, पाणी व वीज, गॅस आणि इतर इंधन (१३.७० टक्के), वाहतूक (१७.६० टक्के), इतर वस्तू आणि सेवा (१७.२० टक्के), कपडे आणि पादत्राणे (५.८० टक्के), आरोग्य (४.६० टक्के), शिक्षण (४.०० टक्के), संवाद (२.७० टक्के), अल्कोहोलिक पेय व तंबाखू यांची टक्केवारी १.९० टक्के आहे.भारतातील ३७ टक्के अनौपचारिक कामगार बिगर कृषी क्षेत्रातून येतात. या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान देणाºया राज्यांमध्ये राजस्थान ५४.८० टक्के, पंजाब ५१.८० टक्के, आंध्र प्रदेश ५१ टक्के, छत्तीसगड ४९ टक्के आणि गुजरात ४८.४० टक्के असे प्रमाण आहे.च्भारत चीनकडून सुमारे ७० अब्ज डॉलर्स किमतीचा कच्चा माल आयात करतो. प्रमुख औद्योगिक क्षेत्रे म्हणजे इलेक्ट्रिकल मशिनरी, अवजड यंत्रसामग्री आणि न्यूक्लिअर अणुभट्ट्या, सेंद्रिय रसायने, प्लॅस्टिक व खते आदी चिनी आयातीवर अवलंबून असतात. हे क्षेत्र त्यांच्या कच्च्या मालापैकी ६० ते ८२ टक्क्यांदरम्यान माल चीनमधून आयात करतात. तथापि, या कच्च्या मालामुळे भारताचे मूल्यवर्धन अन्य आशियाई देशांच्या तुलनेत २७.३० टक्केच आहे. चीनवर अवलंबून असलेल्या अन्य देशांचे मूल्यवर्धन व्हिएतनाम-४८.२० टक्के, मलेशिया-४४.६० टक्के, थायलंड-४०.४० टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या