शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

कमी मूल्यवर्धनच भारताला मंदीपासून वाचविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 05:31 IST

केपीएमजी कंपनीचा अहवाल

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे चीनमधील उद्योग विस्कळीत झाले असले तरी चीनमधून आयात केलेल्या कच्च्या मालापेक्षा त्याचे मूल्यवर्धन बरेच कमी झाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा त्रास जाणवण्याची शक्यता आहे, अशी माहिती ‘कोविड-१९ चा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम’ या विषयावर केपीएमजी कंपनीच्या अहवालात नमूद केली आहे. आर्थिक वर्ष २०१९ च्या अखेरच्या तिमाहीत भारताने प्रत्येक जीडीपीचा विकास दर ४.३० टक्के नोंदविला आणि लवकरच कोरोना या साथीच्या आजाराने लॉकडाउन झाले. लॉकडाउनने प्रमुख औद्योगिक क्षेत्रावर परिणाम होणार आहे.या क्षेत्रात म्हणजेच अन्न व नॉन-अल्कोहोलिक पेये (२६.३० टक्के), गृहनिर्माण, पाणी व वीज, गॅस आणि इतर इंधन (१३.७० टक्के), वाहतूक (१७.६० टक्के), इतर वस्तू आणि सेवा (१७.२० टक्के), कपडे आणि पादत्राणे (५.८० टक्के), आरोग्य (४.६० टक्के), शिक्षण (४.०० टक्के), संवाद (२.७० टक्के), अल्कोहोलिक पेय व तंबाखू यांची टक्केवारी १.९० टक्के आहे.भारतातील ३७ टक्के अनौपचारिक कामगार बिगर कृषी क्षेत्रातून येतात. या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान देणाºया राज्यांमध्ये राजस्थान ५४.८० टक्के, पंजाब ५१.८० टक्के, आंध्र प्रदेश ५१ टक्के, छत्तीसगड ४९ टक्के आणि गुजरात ४८.४० टक्के असे प्रमाण आहे.च्भारत चीनकडून सुमारे ७० अब्ज डॉलर्स किमतीचा कच्चा माल आयात करतो. प्रमुख औद्योगिक क्षेत्रे म्हणजे इलेक्ट्रिकल मशिनरी, अवजड यंत्रसामग्री आणि न्यूक्लिअर अणुभट्ट्या, सेंद्रिय रसायने, प्लॅस्टिक व खते आदी चिनी आयातीवर अवलंबून असतात. हे क्षेत्र त्यांच्या कच्च्या मालापैकी ६० ते ८२ टक्क्यांदरम्यान माल चीनमधून आयात करतात. तथापि, या कच्च्या मालामुळे भारताचे मूल्यवर्धन अन्य आशियाई देशांच्या तुलनेत २७.३० टक्केच आहे. चीनवर अवलंबून असलेल्या अन्य देशांचे मूल्यवर्धन व्हिएतनाम-४८.२० टक्के, मलेशिया-४४.६० टक्के, थायलंड-४०.४० टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या