शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

लोंगेवाला युद्धातील हीरो कर्नल धर्मवीर यांचं निधन, त्या लढाईत छोट्याशा तुकडीने उडवला होता पाकिस्तानचा धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 20:47 IST

Colonel Dharmaveer: भारतीय लष्कराच्या एका छोट्याशा बटालियनने रणगाड्यांसह आलेल्या पाकिस्तानच्या संपूर्ण बटालियनचा लोंगेवालामध्ये पराभव केला होता. या लढाईत शौर्य गाजवणारे कर्नल धर्मवीर यांचं निधन झालं.

नवी दिल्ली - १९७१ चे भारत पाकिस्तान युद्ध हे भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील सुवर्णाध्याय आहे. या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव करून बांगलादेश या स्वतंत्र देशाची निर्मिती केली होती. या युद्धात लोंगेवालाची लढाई ऐतिहासिक ठरली होती. येथे भारतीय लष्कराच्या एका छोट्याशा बटालियनने रणगाड्यांसह आलेल्या पाकिस्तानच्या संपूर्ण बटालियनचा पराभव केला होता. या लढाईत शौर्य गाजवणारे कर्नल धर्मवीर यांचं निधन झालं.

त्यावेळी लष्करामध्ये लेफ्टिनेंट म्हणून तैनात असलेल्या धर्मवीर यांच्या नेतृत्वाखाली लष्कराची छोटीसी तुकडी जैसलमेरमधील लोंगेवाला येथे तैनात होती. त्यावेळी रात्री सुमारे १२ वाजता २५०० सैनिक आणि ६५ टँकसह पाकिस्तानच्या लष्कराने या पोस्टवरून दिल्लीला जाण्यासाठी कट रचला. मात्र मेजर कुलदीप सिंह चांदपुरी यांच्या नेतृत्वाखाली भारतील लष्कराची एक तुकडी तैनात होती. त्यामध्ये लेफ्टिनंट धर्मवीर महत्त्वाची भूमिका बजावत होते. मात्र या छोट्याशा तुकडीने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार संरक्षण मंत्रालयाच्या पीआरओंनी सांगितले की, सोमवारी कर्नल धर्मवीर यांचे गुडगांव येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. कर्नल धर्मवीर यांनी १९९२ ते १९९४ पर्यंत २३व्या पंजाब बटालियनचं नेतृत्व केलं होतं.

१९७१ च्या युद्धात झालेल्या लोंगेवाया येथील ऐतिहासिक लढाई निर्णायक ठरली होती. त्या लढाईवर आधारित बॉर्डर या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. लोंगेवाला येथील भारतीय लष्कराचे साहस, शक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. १९७१ च्या युद्धाला ५० वर्षे झाली आहेत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारत