शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? अखिलेश यादव म्हणाले, "पुण्याचे काम करताना जर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 17:02 IST

उत्तर प्रदेशातील अयोध्येत भाजपच्या पराभवाचे कारण सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सांगितले आहे.

Akhilesh Yadav : उत्तर प्रदेश लोकसभेच्या निकालावरुन सध्या देशभरात चर्चा सुरु झालीय. सर्वात जास्त लोकसभेच्या जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसला आहे. या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अयोध्या पूर्वीचे फैजाबाद लोकसभा मतदारसंघातही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. ज्या राम मंदिराच्या मुद्दा या निवडणुकीत देशभरात चर्चेत होता तिथेच भाजपचा पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अयोध्येत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने भाजप उमेदवाराचा पराभव केला आणि हा चर्चेचा विषय बनला. अनेकांनी या पराभवाची कारणमीमांसा केली असली तरी समाजवादी पक्षाने त्याचे कारण सांगितले आहे.

अयोध्या मतदारसंघात सपाचे अवधेश प्रसाद यांनी भाजपच्या लल्लू सिंह यांचा पराभव केला आहे. लल्लू सिंह हे २०१४ पासून या जागेवरून खासदार होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत अवधेश प्रसाद यांनी भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांचा ५० हजार मतांनी पराभव केला. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर चार महिन्यांनी झालेल्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. संपूर्ण निवडणूक प्रचारात राम मंदिराचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र असे असलं तरी भाजपचा अयोध्येत पराभव झाला. यावर आता सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाष्य केले.

"मी अयोध्येतील जनतेचे आभार मानतो. तुम्ही अयोध्येतील लोकांचे दुःख आणि वेदना पाहिल्या असतील. त्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला दिला गेला नाही. त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांची जमीन बाजारभावाच्या बरोबरीने घेतली गेली नाही.  तुम्ही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची जमीन जबरदस्तीने हिसकावून घेतली आहे. तुम्ही पुण्याचे काम करताना गरिबांना उखडून काढत आहात. त्यामुळेच अयोध्या आणि परिसरातील लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केले आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला एकूण ३७ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला ३३ जागांवर विजय मिळवता आला. "उत्तर प्रदेशातील जनतेने मुद्द्यांवर मतदान केले आणि सार्वजनिक मुद्द्यांवर निवडणुका झाल्या. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे. जिथे सरकार बनवण्याचा किंवा न बनवण्याचा प्रश्न असतो, तिथे सरकार बनते आणि बहुमत नसले तर अनेकांना खूश करून सरकार बनवले जाते," अशी प्रतिक्रिया अखिलेश यादव यांनी दिली आहे.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरBJPभाजपाAkhilesh Yadavअखिलेश यादव