शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

Yogi Adityanath : "आजीपासून नातवापर्यंत..."; योगी आदित्यनाथ यांचा राहुल गांधींवर जोरदार पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 12:05 IST

Lok Sabha Election 2024 Yogi Adityanath And Rahul Gandhi : योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गरीबीवरील विधानांवर भाष्य केलं आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गरीबीवरील विधानांवर भाष्य केलं आहे. राहुल गांधींच्या विधानावर योगी आदित्यनाथ म्हणाले की, "काँग्रेसने 6 दशकांहून अधिक काळ राज्य केलं आणि आजीपासून नातवापर्यंत एकच घोषणा देऊन देशातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम केलं आहे."

"गरीबी हटावची घोषणा, काँग्रेसने 1970 च्या दशकात दिली होती, पण गरीबी कधीच हटवली गेली नाही. काँग्रेसने 6 दशकांहून अधिक काळ राज्य केलं आणि आजीपासून नातवापर्यंत देशातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम याच घोषणेच्या जोरावर केलं."

"इंडिया आघाडीने जनतेची दिशाभूल करू नये. या लोकांनी समाजात सामाजिक वैमनस्य वाढवले. माझा अंदाज आहे की, पुढील सहा टप्प्यांमध्ये भाजपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा आणि कामाचा आशीर्वाद मिळेल" असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

"काँग्रेसची वाईट नजर आता बहिणी आणि मुलींच्या दागिन्यांवर असून हे लोक त्यावर डल्ला मारण्याचं काम करणार आहेत. काँग्रेसचे हे घराणं जेव्हा सुपर पीएम झाले होते, तेव्हा मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते, ज्यांच्या सांगण्यावरून ते म्हणाले होते की, देशाच्या संसाधनांवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. तुम्हाला देश अल्पसंख्याक आणि बहुसंख्य असा विभागायचा आहे का?"

"देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पाहिजेत, कारण गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोक गरीबीतून, दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत" असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४