शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दिल्लीत भाजपसमोर कठीण टास्क; काँग्रेस-आप आघाडीनंतर मतांचे पारडे फिरले तरी पराभवाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2024 07:20 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका झाल्याने इंडिया आघाडीच्या भात्यात नवा बाण आला आहे केजरीवालांनी विरोधकांना शिंगावर घेणे सुरू केले आहे.

हरिश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : २५ मे रोजी होणाऱ्या निवडणुकांमध्ये दिल्लीतील लोकसभेच्या सातपैकी कोणतीही जागा जिंकण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांना (काँग्रेस-आप) ५ ते ११ टक्के मते त्यांच्या बाजूने झुकली तरी पुरेसे आहे, अशी परिस्थिती आहे. येथे २५ मे रोजी मतदान होणार आहे. ‘इंडिया’ आघाडीला विजय मिळवण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आप यांचा संयुक्त प्रचारही आवश्यक ठरणार आहे.

काँग्रेस तीन आणि ‘आप’ चार जागा लढवित आहेत. २०१४ पासून सातही मतदारसंघात ५३% ते ६०% मते मिळवून सर्व सात जागा जिंकणाऱ्या भाजपकडून लोकसभेच्या दोन-तीन जागा हिसकावून घेण्याची शक्यता वाढली आहे. परंतु दोन्ही पक्षांनी अद्याप प्रचाराची संयुक्त मोहीम आखली नाही. २०२४ मध्ये आप-काँग्रेसची आघाडी झाल्यामुळे काही उमेदवारांच्या विजयाची शक्यता वाढली आहे. 

कुठे कसे फिरू शकताे निकाल...

पूर्व दिल्लीत भाजपचे मनोज तिवारी यांना ५३.९० टक्के तर काँग्रेस आणि आप उमेदवाराला ४२ टक्के मतदान झाले होते. भाजपला पराभूत करण्यासाठी आघाडीला ७ टक्के मते बाजूला झुकणे गरजेचे आहे.

नवी दिल्ली मतदारसंघात सुषमा स्वराज यांची कन्या बन्सुरी स्वराज ‘आप’च्या सोमनाथ भारती यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात आहेत. तेथेही आप-काँग्रेस आघाडीला गेल्या निवडणुकीत ४९ टक्के मिळाली हाेती. त्यामुळै विजयासाठी फक्त ५ टक्के मते झुकल्यास बांसुरी यांचा विजय अवघड हाेऊ शकताे.

चांदनी चौक जागा भाजपचे उमेदवार प्रवीण खंडेलवाल यांच्यासाठी असुरक्षित बनली आहे. जिथे त्यांचे पूर्ववर्ती डॉ. हर्षवर्धन यांना ५३ टक्के मते मिळाली होती, तर काँग्रेस आणि आप उमेदवारांना मिळून ४४ टक्के मते मिळाली होती आणि भाजपचा पराभव करण्यासाठी केवळ ५ टक्के मते त्यांच्या बाजूने झुकणे गरजेचे आहे.

२०१९ मध्ये सर्व ७ जागा जिंकल्या 

भाजपने २०१९ मध्ये लोकसभेच्या सातही जागा मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या. सर्व ७ जागांवर भाजप उमेदवारांना एकूण मतदानाच्या ५३ ते ६० टक्के मते मिळाली. २००९ मध्ये काँग्रेसने सर्व सात जिंकल्या होत्या. 

केजरीवाल यांच्या टीकेला धार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका झाल्याने आघाडीच्या भात्यात नवा बाण आला आहे केजरीवालांनी विरोधकांना शिंगावर घेणे सुरू केले आहे. आप-काँग्रेसची आघाडी झाली असताना गोरगरीब, महिला आणि इतरांना मोफतच्या अनेक गोष्टी दिल्याने केजरीवाल यांची लोकप्रियता साहाय्यक ठरू शकते. राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका यांच्याकडे काँग्रेसची शेवटची आशा म्हणून पाहिले जात आहे.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४delhi lok sabha election 2024दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाAAPआपINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी