शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तिकीटासाठी 'आप'ने पैसे घेतल्याच्या आरोपांत ट्विस्ट; उमेदवारने फेटाळला मुलाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 17:35 IST

बलबीर जाखड यांनी मुलाने केलेले सर्व आरोप फेटाळून लावत मुलाचा आणि माझा कोणतेही नाते-संबध नसल्याचा खुलासा केला आहे.

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे पश्चिम दिल्लीतील उमेदवार बलबीर सिंह जाखड यांचा मुलगा उदय जाखड याने, तिकीटासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ६ कोटी रुपये घेतल्याचा आरोपानंतर यात नवीन खुलासा समोर आला आहे. बलबीर जाखड यांनी मुलाने केलेले सर्व आरोप फेटाळून लावत मुलाचा आणि माझा कोणतेही नाते-संबध नसल्याचा खुलासा केला आहे.

केजरीवाल यांनी उमेदवारीसाठी ६ कोटी घेतल्याचे सर्व आरोप खोटे असल्याचा खुलासा बलबीर जाखड यांनी केला आहे. बलबीर जाखड म्हणाले की, त्यांचा मुलगा उदय जाखड जन्मल्यानंतरपासून स्वतंत्र राहत आहेत. उदय याचा जन्म २००१ मध्ये झाला, त्यावेळी माझी पत्नी माहेरी होती. त्यांनतर, ती कधीच घरी आली नाही. २००९ मध्ये आमचा घटस्फोट झाला. तेव्हापासून माझ्या पत्नीचा आणि मुलाचा माझ्याशी कोणतेही संबंध राहिले नाही.

पुढे बलबीर जाखड म्हणाले, उदय हा कधीच मला भेटायला आला नाही. परंतु कधी-कधी काही वस्तूंची खरेदीसाठी त्याचा मला फोन येत असतो. मात्र त्याने, अश्याप्रकारे आरोप कसे आणि का केले हे मला अजूनही कळाले नाही. आचारसंहिता असल्यामुळे आता जास्त बोलता येणार नसल्याचे बलबीर जाखड म्हणाले.

रविवारी दिल्लीत सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र, मतदानापूर्वी केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने दिल्लीचे राजकरण तापले होते. बलबीर जाखड यांनी मात्र पत्रकार परिषद घेत मुलाने केलेले आरोप खोटे असल्याच्या दावा केला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019