शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

सत्ता स्थापनेपूर्वीच संघाचा 'जय श्रीराम'चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 12:50 IST

भाजपच्या काळात राम मंदिर होईल अशी अपेक्षा असल्याचे अनेकवेळा मोहन भागवत यांनी बोलवून दाखवले होते.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत मागे पडलेला राम मंदिराचा मुद्दा, निवडणूक होताच पुन्हा चर्चेत आला आहे. रामाचं काम करायचं आहे आणि हे काम होणारच. असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकमोहन भागवत यांनी म्हंटले आहे. राजस्थानच्या उदयपुर येथील दौऱ्यावर असताना  राम मंदिरावर विचारेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते  म्हणाले.

मागील पाच वर्षात आरएसएसने भाजपवर राम मंदिर बाबतीत दबाव आणला. भाजपच्या काळात राम मंदिर होईल अशी अपेक्षा असल्याचे अनेकवेळा मोहन भागवत यांनी बोलवून दाखवले होते. मात्र, राम मंदिराचा विषय न्यायालयीन प्रकरण असल्याचे सांगत भाजपने लोकसभा निवडणुकीत यापासून दोन हात लांब राहणे पसंद केले. लोकसभा निवडणुकीत भाजपला आलेल्या यशानंतर पहिल्यांदाच राम मंदिर विषयी मोहन भागवत यांनी अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आता प्रभू रामाचं काम करायचं आहे, रामाचं काम होणारच आणि त्यावर देखरेखही केली जाईल, असं वक्तव्य भागवत यांनी केलं आहे.

प्रभू रामाचं काम करणं म्हणजे आपलंच काम करण्यासारखं आहे. आपलं काम आपण स्वत: केलं तर ते चांगलं होतं. ते दुसऱ्यांवर सोपवलं तर त्यावर लक्ष ठेवावं लागतं, असंही भागवत यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेत आल्यानंतर राम मंदिराची पुन्हा आठवण करून देण्यासाठीच भागवत असे म्हणाले असल्याची चर्चा आहे. २०१४ मध्ये  भाजप सत्तेत आल्यानंतरही राम मंदिरा बाबत मोदींनी अपेक्षीत भूमिका घेतली नसल्याने संघाने उघड नाराजी व्यक्त केली होती.

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Mohan Bhagwatमोहन भागवतNarendra Modiनरेंद्र मोदीRam Mandirराम मंदिर