शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पुन्हा एका भाजप कार्यकर्त्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 14:15 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप कार्यर्त्यांच्या हत्येचे सत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील अमेठीत भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्येची घटना ताजी असतानाच आता, पुन्हा बंगालमध्ये एका भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना रविवारी २४ परगना जिल्ह्यात घडली आहे. ह्या घटनेमुळे खळबळ उडाली असून, परिसरात सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

अमेठीमधील बरौलिया गावातील माजी सरपंच सुरेंद्र सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडून तीन दिवस उलटली नसून, आता पुन्हा पश्चीम बंगालमध्ये भाजपचे कार्यकर्ते चंदन शॉ यांच्यावर अज्ञातांकडून रविवारी रात्री गोळ्या झाडण्यात आल्या आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप कार्यर्त्यांच्या हत्येचे सत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे.

 

या पूर्वी नादियामधील चकदहा येथे शांतू घोष या भाजप कार्यकर्त्याची हत्या झाली होती. यानंतर अमेठीमधील माजी सरपंच सुरेंद्र सिंह यांची हत्या करण्यात आली होती. तर रविवारी रात्री पश्चिम बंगालमधील आणखी एका भाजप कार्यकर्त्याची हत्या झाली असुन देशभरात अशाप्रकारे झालेली ही तिसरी हत्या आहे. या प्रकरणात पोलिसांनी २५ वर्षीय भारत बिश्वास उर्फ पोचन याला शनिवारी ताब्यात घेतले आहे.

 

 

 

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९MurderखूनBJPभाजपाPoliticsराजकारण