शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Lockdown News: "शहरातील 'त्यांना' बाहेरचे समजतात अन् गावात कोरोनाच्या भीतीनं प्रवेश मिळत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 10:28 IST

जेएनयूचे माजी विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी कामगारांच्या या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी सरकारने देशव्यापी लॉकडाउन जाहीर केले असले तरी त्याचा सर्वाधिक फटका हा हातावर पोट असणाऱ्या मजुरांना बसत आहे.हाताला कोणतेही काम नसल्यामुळे त्यांचे शहरांमध्ये राहणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार आपल्या गावी परतत आहेत.

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी सरकारने देशव्यापी लॉकडाउन जाहीर केले असले तरी त्याचा सर्वाधिक फटका हा हातावर पोट असणाऱ्या मजुरांना बसत आहे. हाताला कोणतेही काम नसल्यामुळे त्यांचे शहरांमध्ये राहणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार आपल्या गावी परतत आहेत. जेएनयूचे माजी विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी कामगारांच्या या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.कन्हैया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, परप्रांतीय मजुरांना शहरातील नागरिक बाहेरचे  म्हणतात आणि खेड्यातून स्थलांतर केल्यामुळे ते तिथे परदेशी होतात. लॉकडाऊनमुळे त्यांना शहरात राहण्याची सोय नाही आणि साथीच्या भीतीमुळे त्यांना गावात प्रवेश दिला जात नाही, स्वत:च्या देशात या प्रवासी बनलेल्या मजुरांची अशी व्यथा आहे. रविवारी देशात कोरोनामुळे मृत्यूची संख्या २ हजार १०९ झाली आहे, तर कोरोनाग्रस्तांची संख्या ६२ हजार ९३९ पर्यंत पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासांत १२८ लोकांचा मृत्यू झाला तर ३ हजार २७७ रुग्ण आढळले आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

"आताचं संकट मोदींना झेपणारं नाही; त्यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन करावं"

Lockdown News: आजपासून ५ दिवसांसाठी मोदी सरकारची योजना; घरबसल्या करा स्वस्तात सोनं खरेदी!

पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?

गिलगिट-बाल्टिस्‍तानवर भारताच्या 'मास्‍टरस्‍ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावा

ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज

Coronavirus: येत्या ३० दिवसांत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या साडेपाच लाखांपर्यंत पोहचू शकते – रिपोर्ट

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारcorona virusकोरोना वायरस बातम्या