शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

LMOTY 2020 : या महिन्यापर्यंत होणार एअर इंडियाची विक्री, नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांचे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 18:53 IST

LMOTY 2020: केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार सार्वजनिक क्षेत्रातील विमान वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार सार्वजनिक क्षेत्रातील विमान वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे. दरम्यान, नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एअर इंडियाच्या विक्रीबाबत मोठी अपडेट दिली आहे. येत्या जून महिन्यापर्यंत एअर इंडियाच्या विक्रीचा व्यवहार पूर्ण होईल, असे हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले. 

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दर इयर २०२० पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी उपस्थित होते. त्यावेळी एअर इंडियाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पुरी म्हणाले की, एअर इंडियाची निर्गुंतवणूक होणे आवश्यक आहे. याआधीच्या यूपीए सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेतले होते. त्यामुळे आज एअर इंडियावर ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत विविध राज्ये आणि केंद्र सरकारकडे एअर इंडियाचे ४९८.१७ कोटी रुपये देणे आहे, असी माहितीही त्यांनी दिली. 

दरम्यान, दिल्ली आणि मुंबई विमानतळामधील सरकारची भागीदारी विकली तरी उत्पन्नात सरकारला वाटा मिळत राहील. जे लोक याबाबत चिंता करत आहेत. त्यांना हे माहिती असले पाहिजे की, दिल्ली आणि मुंबईतील विमानतळ हे ६० वर्षांच्या भाडे करारावर आहेत. हे आणि अन्य सहा विमानतळ भाडेकरार समाप्त झाल्यावर एएआयकडे परत येतील. त्यामुळे विकला गेला, वगैरे जे काही दावे केले जात आहेत. तसे काहीच केले जाणार नाही.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाCentral Governmentकेंद्र सरकारbusinessव्यवसाय