शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2020 : या महिन्यापर्यंत होणार एअर इंडियाची विक्री, नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांचे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 18:53 IST

LMOTY 2020: केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार सार्वजनिक क्षेत्रातील विमान वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार सार्वजनिक क्षेत्रातील विमान वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे. दरम्यान, नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एअर इंडियाच्या विक्रीबाबत मोठी अपडेट दिली आहे. येत्या जून महिन्यापर्यंत एअर इंडियाच्या विक्रीचा व्यवहार पूर्ण होईल, असे हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले. 

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दर इयर २०२० पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी उपस्थित होते. त्यावेळी एअर इंडियाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पुरी म्हणाले की, एअर इंडियाची निर्गुंतवणूक होणे आवश्यक आहे. याआधीच्या यूपीए सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेतले होते. त्यामुळे आज एअर इंडियावर ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत विविध राज्ये आणि केंद्र सरकारकडे एअर इंडियाचे ४९८.१७ कोटी रुपये देणे आहे, असी माहितीही त्यांनी दिली. 

दरम्यान, दिल्ली आणि मुंबई विमानतळामधील सरकारची भागीदारी विकली तरी उत्पन्नात सरकारला वाटा मिळत राहील. जे लोक याबाबत चिंता करत आहेत. त्यांना हे माहिती असले पाहिजे की, दिल्ली आणि मुंबईतील विमानतळ हे ६० वर्षांच्या भाडे करारावर आहेत. हे आणि अन्य सहा विमानतळ भाडेकरार समाप्त झाल्यावर एएआयकडे परत येतील. त्यामुळे विकला गेला, वगैरे जे काही दावे केले जात आहेत. तसे काहीच केले जाणार नाही.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाCentral Governmentकेंद्र सरकारbusinessव्यवसाय