शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

काँग्रेस पक्ष नेतृत्वाबद्दल प्रश्न विचारणारे नेते एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 04:42 IST

सोनिया गांधींना भेटण्याची इच्छा; राहुल गांधी व गटाचे नेतृत्व स्वीकारण्याची तयारी नाही

-  शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आणि त्याच्या कार्यशैलीबद्दल प्रश्न उपस्थित करणारे पक्षाचे वरिष्ठ नेते पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. उच्चपदस्थ सूत्रांनुसार हे नेते पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्याचा विचार करत आहेत म्हणजे त्यांना पक्षात सध्या जे काही सुरू आहे त्याबद्दल माहिती देता येईल.ही नेते मंडळी राहुल गांधी आणि त्यांच्या अवतीभवती असलेल्यांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार नाहीत. सोनिया गांधी यांनी पक्षात सामूहिक नेतृत्वाकडे पक्ष चालवण्याची जबाबदारी सोपवावी किंवा पक्षाच्या कोणा वरिष्ठ नेत्याकडे (मग ते राहुल गांधी असले तरी चालतील) अध्यक्षपद सोपवून एक समूह स्थापन करावा म्हणजे तो पक्ष चालवेल.ग्रुप २३ मधील एका नेत्याने अनौपचारिक चर्चेत मान्य केले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुढे जाण्याची शक्यता दिसत नाही. कारण ते ना वरिष्ठ नेत्याचा सल्ला घेतात, ना त्यांच्याशी चर्चा करतात. गांधी यांच्याभोवती  जे लोक आहेत त्यांच्याकडे राजकीय अनुभव नाही. पक्षनेत्यांना हे हवे की, राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व करावे. परंतु, पक्षाचा सतत निवडणुकीत होत असलेला पराभव, कार्यकर्त्यांमध्ये आलेली निराशा हे सांगते की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाशी कार्यकर्ता थेट संवाद होत नसल्यामुळे दु:खी आहे.

काही दिवसांपूर्वी कार्यकारिणी समितीच्या बैठकीत २३ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावर चर्चा झाली होती. त्यात संकेत दिले गेले होते की, नेतृत्व आपल्या कार्यशैलीत सुधार करील. परंतु, अजून समाधानकारक परिणाम दिसलेले नाहीत. पक्षात निवडणूक घेण्याचा मुद्दाही पुढे सरकलेली नाही. या नेत्याचे म्हणणे होते की, कार्यकारिणी समितीची विधिवत निवडणूक व्हावी म्हणजे तळागाळात मुळे असलेले नेते पक्षाला दिशा देऊ शकतील. या नेत्याने खुलासा केला की, ग्रुप २३ आता नेत्यांचा गट नाही. त्यात मोठ्या संख्येने विभिन्न प्रांतांतील नेते जोडले गेले आहेत. सोनिया गांधी यांना हा गट आपल्या भावना कळवाव्यात असा विचार करत आहे. पक्ष गंभीर संकटातून जात आहे हे खरे. परंतु, त्यातून बाहेर पडण्याची जबाबदारीही नेत्यांसह पक्ष नेतृत्वाचीही आहे.कार्यशैलीत सुधारणा नाहीकाही दिवसांपूर्वी कार्यकारिणी समितीच्या बैठकीत २३ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावर चर्चा झाली होती. त्यात संकेत दिले गेले होते की, नेतृत्व आपल्या कार्यशैलीत सुधार करील. परंतु, अजून समाधानकारक परिणाम दिसलेले नाहीत. या नेत्याचे म्हणणे होते की, कार्यकारिणी समितीची विधिवत निवडणूक व्हावी म्हणजे तळागाळात मुळे असलेले नेते पक्षाला दिशा देऊ शकतील. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस