शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

गेल्या वर्षी भारतावर ११.५८ लाख सायबर हल्ले, ३००% वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 07:10 IST

cyber attacks on India: एका वर्षात या हल्ल्यांत सुमारे ३०० टक्के वाढ झाली. सायबर हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. 

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : गेल्या वर्षी विघातक शक्तींनी विदेशातून भारतावर ११.५८ लाख सायबर हल्ले चढविले आहेत. २०१९ साली ही संख्या ३.९४ लाख होती. म्हणजे एका वर्षात या हल्ल्यांत सुमारे ३०० टक्के वाढ झाली. सायबर हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. 

हल्ले रोखण्यास यंत्रणा सज्जसायबर हल्ल्यांपासून सुरक्षित कसे राहावे याचा आजवर ५९ वेळा केंद्राने सराव केला. त्यात देशातील ५६५ संस्था सहभागी झाल्या होत्या. केंद्राने राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राची (एनसीसीसी) स्थापना केली आहे. हल्ले टाळण्यासाठी संबंधित सरकारी  खाती, संस्थांना एनसीसीसीकडून सूचना दिल्या जातात. 

विदेशातून सहा लाख हल्ले - सायबर हल्ले रोखण्याचे काम इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीममधील (सीईआरटी-इन) तज्ज्ञ मंडळी करतात. यंदाच्या वर्षी जून अखेरपर्यंत भारतावर विदेशातून सहा लाख सायबर हल्ले झाले आहेत. - सायबर हल्ल्यांचा धोका असलेल्या देशातील ७०० संस्था, यंत्रणा, उद्योगांना सीईआरटी-इनच्या तज्ज्ञांनी याआधीच सावध केले आहे. - हे हल्ले परतवण्यासाठी असलेली यंत्रणा अद्ययावत करा, अशी सूचना दिली आहे. हल्ले रोखण्यासाठी सरकारनेही पूर्वतयारी केली आहे. - केंद्रातील विविध खाती, राज्य सरकारांचे विविध विभाग, त्यांच्या संस्था, यंत्रणा, त्यांच्या वेबसाइट, तसेच ऑनलाइन व्यवहाराच्या यंत्रणा सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.   

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमIndiaभारत