शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अजून खूप काही करता आले असते

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 23:08 IST

मोदी सरकारने अनेक सुधारणा केल्या आहेत. तथापि, गेल्या चार वर्षांत आणखी बरेच काही करता आले असते, असे प्रतिपादन पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य शमिका रवी यांनी केले आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारने अनेक सुधारणा केल्या आहेत. तथापि, गेल्या चार वर्षांत आणखी बरेच काही करता आले असते, असे प्रतिपादन पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य शमिका रवी यांनी केले आहे.शमिका रवी म्हणाल्या की, मोदी सरकारने वस्तू व सेवाकर आणि नादारी व दिवाळखोरी संहिता आणली. थेट परकीय गुंतवणुकीत बराच सोपेपणा आणला. तथापि, मला वाटते की, देशाला मोठ्या आर्थिक सुधारणांची भूक आहे. आम्ही अजून बरेच काही करू शकलो असतो.आर्थिक आघाडीचा विचार करता मोदी यांची लोकांनी केलेली निवड ही विकास व आर्थिक सुधारणांसाठी होती. सरकार उदारीकरणावर आणखी खूप काही करू शकले असते. आयटीडीसी हॉटेल ते एअर इंडियापर्यंत अनेक सार्वजनिक उपक्रमांची विक्री करणे शक्य होते.एका प्रश्नाच्या उत्तरात शमिका राव यांनी सांगितले की, सध्या जगात भडकलेले व्यापारी युद्ध भारतासाठी मोठी संधी आहे. जागतिक व्यापारातील दरी भरून काढण्यासाठी आपण हालचाली करायला हव्यात. जागतिक बाजाराशी स्पर्धा करता यावी यासाठी भारताला आपल्या कंपनी कराचे दर कमी करून व्हिएतनामसारख्या देशांच्या बरोबरीत आणावे लागतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी