शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अजून खूप काही करता आले असते

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 23:08 IST

मोदी सरकारने अनेक सुधारणा केल्या आहेत. तथापि, गेल्या चार वर्षांत आणखी बरेच काही करता आले असते, असे प्रतिपादन पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य शमिका रवी यांनी केले आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारने अनेक सुधारणा केल्या आहेत. तथापि, गेल्या चार वर्षांत आणखी बरेच काही करता आले असते, असे प्रतिपादन पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य शमिका रवी यांनी केले आहे.शमिका रवी म्हणाल्या की, मोदी सरकारने वस्तू व सेवाकर आणि नादारी व दिवाळखोरी संहिता आणली. थेट परकीय गुंतवणुकीत बराच सोपेपणा आणला. तथापि, मला वाटते की, देशाला मोठ्या आर्थिक सुधारणांची भूक आहे. आम्ही अजून बरेच काही करू शकलो असतो.आर्थिक आघाडीचा विचार करता मोदी यांची लोकांनी केलेली निवड ही विकास व आर्थिक सुधारणांसाठी होती. सरकार उदारीकरणावर आणखी खूप काही करू शकले असते. आयटीडीसी हॉटेल ते एअर इंडियापर्यंत अनेक सार्वजनिक उपक्रमांची विक्री करणे शक्य होते.एका प्रश्नाच्या उत्तरात शमिका राव यांनी सांगितले की, सध्या जगात भडकलेले व्यापारी युद्ध भारतासाठी मोठी संधी आहे. जागतिक व्यापारातील दरी भरून काढण्यासाठी आपण हालचाली करायला हव्यात. जागतिक बाजाराशी स्पर्धा करता यावी यासाठी भारताला आपल्या कंपनी कराचे दर कमी करून व्हिएतनामसारख्या देशांच्या बरोबरीत आणावे लागतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी