शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

भाजप नेत्यांनी वापरलेली भाषा भयचकित - पी. चिदम्बरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 05:05 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पदरी पराभव येण्याची पुरती जाणीव झाल्याने भाजपच्या नेत्यांनी सभ्य राजकीय भाषणाला तिलांजली दिली आहे, असे चिदम्बरम यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.

नवी दिल्ली : भाजपच्या काही नेत्यांच्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव अटळ असल्याचे पाहून भाजप नेत्यांनी सभ्य राजकीय भाषणाला तिलांजली दिली आहे, अशी टीका चिदम्बरम यांनी केली आहे.केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश वर्मा, प. बंगाल प्रदेश भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष आणि कर्नाटकचे मंत्री सी.टी. रवी यांनी वापरलेली भाषा भयचकित करणारी आहे. पंतप्रधान आणि भाजप अध्यक्ष या नेत्यांना ताकीद का देत नाहीत? असा सवाल चिदम्बरम यांनी उपस्थित केला आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पदरी पराभव येण्याची पुरती जाणीव झाल्याने भाजपच्या नेत्यांनी सभ्य राजकीय भाषणाला तिलांजली दिली आहे, असे चिदम्बरम यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.भाजप खासदार वर्मा यांनी मंगळवारी प्रचार सभेत असे म्हटले होते की, शाहीन बाग येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधात जमलेले लाखो निदर्शक घरात घुसून महिलांवर बलात्कार करतील, त्यांना ठार मारतील. काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांसोबत जे घडले, ते दिल्लीतही होऊ शकते. अन्य एका प्रचार सभेत केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी निदर्शनकांवर टीका करताना देशद्रोहींना गोळ्या घाला, असे चिथावणीकारक विधान केले होते.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम