शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

अयोध्येत कोट्यवधींचा जमीन घोटाळा, विकासाच्या नावाखाली हेराफेरी;अखिलेश यादव यांचा भाजपवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 16:27 IST

अयोध्येत मोठा जमीन घोटाळा झाल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.

अयोध्येतील जमिनी प्रकरणी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपावर मोठा आरोप केला आहे. बाहेरच्या लोकांनी अयोध्येत येऊन मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली असून हे सर्व नफा कमावण्यासाठी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याचा फायदा स्थानिकांना झालेला नाही.  यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अयोध्या लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला. या मतदारसंघात समाजवादी पक्षाने ती जिंकली, यानंतर आता अखिलेश यादवअयोध्या मतदारसंघात लक्ष दिले आहे.

"पेगाससद्वारे माझा फोन हॅक झाला...", मेहबूबा मुफ्तींच्या मुलीचा भाजपवर गंभीर आरोप

अखिलेश यादव म्हणाले, 'जसे अयोध्येतील जमिनीचे व्यवहार उघड होत आहेत, तसं सत्य समोर येत आहे की, भाजपच्या राजवटीत अयोध्येबाहेरील लोकांना नफा कमावण्यासाठी जमीन खरेदी करण्यात आली आहे. आणि मोठ्या प्रमाणावर विकली जात आहेत. भाजप सरकारने गेल्या ७ वर्षांपासून सर्कल रेट न वाढवणे हे स्थानिक लोकांविरुद्धचे आर्थिक षडयंत्र आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे जमीन घोटाळे झाले आहेत. येथे जमीन भूमाफियांनी विकत घेतली आहे.

अखिलेश यादव म्हणाले, 'अयोध्या-फैजाबाद आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना या सगळ्याचा काहीच फायदा झाला नाही. गरीब आणि शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने जमिनी घेणे हा एक प्रकारचा जमीन बळकावणे आहे. अयोध्येत तथाकथित विकासाच्या नावाखाली झालेल्या हेराफेरी आणि जमिनीच्या व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे, असंही यादव म्हणाले. 

अयोध्येतील जमिनीच्या किंमती झपाट्याने वाढल्या 

अयोध्येत राम मंदिरामुळे, मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक-खाजगी विकास पॅकेजमुळे जमिनीचे प्राइम रिअल इस्टेटमध्ये रूपांतर झाले आहे. अयोध्येतील जमिनीच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापासून मार्च २०२४ पर्यंत जमीन रजिस्ट्रीची चौकशी करण्यात आली आहे. यामुळे अयोध्या आणि आसपासच्या गोंडा आणि बस्ती जिल्ह्यांतील किमान २५ गावांमध्ये जमिनीच्या व्यवहारांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे समोर आले आहे. या जमिनी मंदिराच्या १५ किलोमीटरच्या परिघात येतात. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाAyodhyaअयोध्या