शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दहशतवाद सोडून लष्करात दाखल झालेला लान्स नायक नझीर वानी चकमकीत शहीद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 17:02 IST

सध्या काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराकडून जोरदार कारवाई सुरू आहे.

श्रीनगर - सध्या काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराकडून जोरदार कारवाई सुरू आहे. गेल्या आठवडाभरात सुमारे 20 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले गेले आहे. या चकमकीदरम्यान भारतीय लष्करामधील काही जवानांनाही वीरमरण आले.  या शहीद झालेल्या जवानांपैकी एक नाव आहे लान्स नायक नझीर अहमद वानी. नझीरने एकेकाळी दहशतवाद्यांसोबत बंदूक उचलली होती. त्यानंतर आत्मसमर्पण करून तो लष्करात दाखल झाला होता. लष्करी सेवेदरम्यान दाखवलेल्या शौर्यासाठी 2007 साली त्याला सेना मेडलही प्रदान करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार नझीर वानी हा काश्मीरमधील कुलगाम येथील अश्मुजी गावातील रहिवासी होता. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्हा दहशतवाद्यांच्या गड मानला जातो. दरम्यान,  लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की लान्स नायक नझीर अहमद वानी यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. 

नझीर वानी यांनी 2004 साली टेरिटोरियल आर्मीमधून आपल्या सेवेची सुरुवात केली होती. दरम्यान, सोमवारी त्यांना सुपुर्द ए खाक करण्यापूर्वी 21 तोफांची सलामी दिली गेली. लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यातील करपान भागात असलेल्या हिपुरा बाटागुंड गावात झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते.  

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्करJammu Kashmirजम्मू-काश्मीर