शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

किसान महापंचायतीसाठी लाखो शेतकरी दिल्लीला रवाना, संयुक्त किसान मोर्चाचा दावा; प्रलंबित मागण्या केंद्राने मान्य कराव्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 06:03 IST

शेती उत्पादनांच्या किमान आधारभूत किमतीबाबत (एमएसपी) कायदा करावा या व अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारवर दबाव वाढविण्याकरिता किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : येथील रामलीला मैदानात आज, सोमवारी (दि. २०) रोजी होणाऱ्या किसान महापंचायतीमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केले आहे, असा दावा संयुक्त किसान मोर्चा या संघटनेने केला आहे. 

शेती उत्पादनांच्या किमान आधारभूत किमतीबाबत (एमएसपी) कायदा करावा या व अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारवर दबाव वाढविण्याकरिता किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात संयुक्त किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना ९ डिसेंबर २०२१ रोजी दिलेली लेखी आश्वासने केंद्र सरकारने पूर्ण केली पाहिजेत. शेतकऱ्यांच्या समोर अनेक समस्या असून, त्यांच्या निवारणासाठी सरकारने पावले उचलावीत. 

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. सरकारविरोधात केलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल झालेले खटले मागे घ्यावेत, तसेच एमएसपीची गॅरंटी आदी प्रलंबित मागण्यांवर विचार केला जाईल असे केंद्र सरकारने आश्वासन दिल्यानंतर आपले आंदोलन मागे घेतले होते.

टॅग्स :Farmerशेतकरी