शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

कुशवाह महाआघाडीत जाणार, काँग्रेस-राजद आघाडीसोबत लोकसभेची निवडणूक लढविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 05:49 IST

महाआघाडीसह माझ्याकडे अनेक पर्याय आहेत, असे त्यांनी मागच्या आठवड्यात म्हटलेले असले तरी

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : मोदी सरकारचा राजीनामा देत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी फारकत घेणारे राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रमुख उपेंद्र कुशवाह बिहारमधील काँग्रेस-राजद महाआघाडीत सामील होण्याचे जवळपास निश्चित केले आहे, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

महाआघाडीसह माझ्याकडे अनेक पर्याय आहेत, असे त्यांनी मागच्या आठवड्यात म्हटलेले असले तरी त्यांनी बिहारमधील काँग्रेस-राजदसोबत हातमिळविणी करण्याचा बेत पक्का केला आहे. एक-दोन दिवसांत यासंदर्भात औपचारिक घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय लोक समता पार्टीला (रालोसपा) बिहारमध्ये महाआघाडीत ४० जागांपैकी लोकसभेच्या पाच जागा दिल्या जातील. मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव यांचे नेतृत्व त्यांना स्वीकारावे लागेल. मागच्या आठवड्यात कुशवाह यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल आणि अखिलेश प्रसाद यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली होती, असे या सूत्रांनी सांगितले. बिहारमधील रालोसपाच्या तीन सदस्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी उत्तर दिले नाही. तीन आमदारांनी कुशवाह हे स्वार्थी असल्याचा आरोप करीत बंडाचे निशाण फडकावले.घटक पक्षांची संख्या आता २२त्यांचे तीनही आमदार नितीशकुमार यांच्या गटात सामील झाल्याने रालोसपात फूट पडली असली तरी कुशवाह आपल्या समाजाचे नेते आहेत. त्यांच्या समाजाची लोकसंख्या ६ टक्के आहे, असा काँग्रेसचा दृष्टिकोन आहे. रालोसपा काँग्रेसप्रणीत महाआघाडीत सामील झाल्याने महाआघाडीतील घटक पक्षांची संख्या २२ झाली आहे.

टॅग्स :Politicsराजकारणdelhiदिल्ली