शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

आयडियाची कल्पना! महाकुंभमध्ये मुलं हरवू नये म्हणून आई-वडिलांनी केला देसी जुगाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 19:14 IST

कुंभमेळ्यात गर्दी इतकी असते की, मुलं हरवण्याचा धोका नेहमीच असतो. पण भोपाळमधील एका कुटुंबाने या समस्येवर एक अनोखा उपाय शोधला.

प्रयागराज कुंभमेळ्यात गर्दी इतकी असते की, मुलं हरवण्याचा धोका नेहमीच असतो. पण भोपाळमधील एका कुटुंबाने या समस्येवर एक अनोखा उपाय शोधला. कुंभमेळ्याला येण्यापूर्वी, कुटुंबाने त्यांच्या लहान मुलांच्या हातावर मेहंदी काढून त्यांच्या पालकांचं नाव आणि मोबाईल नंबर लिहिला आहे, जेणेकरून जर मुलं हरवली तर त्यांच्या कुटुंबाशी सहज संपर्क साधता येईल.

माघी पौर्णिमेच्या स्नानासाठी भोपाळहून आलेल्या या कुटुंबात एकूण ११ लोक होते, ज्यात ३ ते ५ वर्षे वयोगटातील ४ लहान मुलं होती. गर्दीच्या ठिकाणी मुलं हरवण्याच्या घटना सामान्य आहेत, म्हणून या कुटुंबाने आधीच तयारी केली होती.

मुलांच्या हातावर मेहंदी काढण्याचा देसी जुगाड लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. पालकांना असा विश्वास वाटत होता की, जर मुलं गर्दीत हरवली तर कोणीही त्यांच्या हातावर लिहिलेल्या नंबरवर कॉल करून कुटुंबाशी संपर्क साधू शकतं.

कुंभमेळ्यातील इतर भाविकांना जेव्हा या युक्तीबद्दल कळलं तेव्हा अनेकांनी ते अवलंबण्याचा विचार करायला सुरुवात केली. गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये मुलांचे संरक्षण करण्याचा हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग मानला जात आहे.

कुंभमेळ्यादरम्यान, लाखो भाविक संगमात स्नान करण्यासाठी येतात, परंतु मुलं हरवण्याच्या घटना पालकांसाठी सर्वात मोठी चिंता असते. अशा परिस्थितीत, भोपाळच्या या कुटुंबाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPrayagrajप्रयागराज