शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

आयडियाची कल्पना! महाकुंभमध्ये मुलं हरवू नये म्हणून आई-वडिलांनी केला देसी जुगाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 19:14 IST

कुंभमेळ्यात गर्दी इतकी असते की, मुलं हरवण्याचा धोका नेहमीच असतो. पण भोपाळमधील एका कुटुंबाने या समस्येवर एक अनोखा उपाय शोधला.

प्रयागराज कुंभमेळ्यात गर्दी इतकी असते की, मुलं हरवण्याचा धोका नेहमीच असतो. पण भोपाळमधील एका कुटुंबाने या समस्येवर एक अनोखा उपाय शोधला. कुंभमेळ्याला येण्यापूर्वी, कुटुंबाने त्यांच्या लहान मुलांच्या हातावर मेहंदी काढून त्यांच्या पालकांचं नाव आणि मोबाईल नंबर लिहिला आहे, जेणेकरून जर मुलं हरवली तर त्यांच्या कुटुंबाशी सहज संपर्क साधता येईल.

माघी पौर्णिमेच्या स्नानासाठी भोपाळहून आलेल्या या कुटुंबात एकूण ११ लोक होते, ज्यात ३ ते ५ वर्षे वयोगटातील ४ लहान मुलं होती. गर्दीच्या ठिकाणी मुलं हरवण्याच्या घटना सामान्य आहेत, म्हणून या कुटुंबाने आधीच तयारी केली होती.

मुलांच्या हातावर मेहंदी काढण्याचा देसी जुगाड लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. पालकांना असा विश्वास वाटत होता की, जर मुलं गर्दीत हरवली तर कोणीही त्यांच्या हातावर लिहिलेल्या नंबरवर कॉल करून कुटुंबाशी संपर्क साधू शकतं.

कुंभमेळ्यातील इतर भाविकांना जेव्हा या युक्तीबद्दल कळलं तेव्हा अनेकांनी ते अवलंबण्याचा विचार करायला सुरुवात केली. गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये मुलांचे संरक्षण करण्याचा हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग मानला जात आहे.

कुंभमेळ्यादरम्यान, लाखो भाविक संगमात स्नान करण्यासाठी येतात, परंतु मुलं हरवण्याच्या घटना पालकांसाठी सर्वात मोठी चिंता असते. अशा परिस्थितीत, भोपाळच्या या कुटुंबाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPrayagrajप्रयागराज