शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

"भगवान राम सीतेसोबत बसून दारू प्यायचे अन्..." कन्नड लेखकाचे श्रीरामाबद्दल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 14:08 IST

कन्नड लेखक के.एस. भगवान यांनी प्रभु श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन नवीन वादाला तोंड फोडले आहे.

Controversial statement on Lord Rama: प्रसिद्ध कन्नड लेखक आणि तर्कवादी के.एस.भगवान यांनी श्रीराम आणि माता सीतेबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. ''वाल्मिकी रामायणनुसार, भगवान राम दररोज दुपारी पत्नी सीतेसोबत बसून दारू प्यायचे. राम सीतेला जंगलात पाठवायचा, पत्नीची कधीच काळजी घेतली नाही'', असे वादग्रस्त विधान के.एस. भगवान यांनी केलं आहे. ते 20 जानेवारी 2023 रोजी कर्नाटकातील मंड्या येथे एका कार्यक्रमात बोलत होते. 

'राम कसा कुणाचा आदर्श असू शकतो?'के.एस. भगवान म्हणाले, ''सध्या रामराज्य बनवण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण, वाल्मिकी रामायणातील उत्तरकांड वाचून लक्षात येईल की, राम आदर्श नव्हते. त्यांनी 11,000 वर्षे नाही तर केवळ 11 वर्षे राज्य केलंय. राम दररोज दुपारी सीतेसोबत बसायचे दारू प्यायचे. ते पत्नी सीतेला जंगलात पाठवायचे आणि कधीच तिची काळजी घेतली नाही. रामाने झाडाखाली बसून तपश्चर्या करणाऱ्या शूद्र शंबुकाचा शीरच्छेद केला. राम कसा कुणाचा आदर्श असू शकतो?'' असे विधान केले आहे.

के.एस. भगवान यांना तुरुंगात टाकण्याची भाजपची मागणीकेएस भगवान यांच्या या वक्तव्यावर कर्नाटकातील भाजप नेते चांगलेच संतापले आहेत. भाजप नेते विवेक रेड्डी यांनी सरकारकडे लेखकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विवेक म्हणाले- "हा अत्यंत अश्‍लील आणि घृणास्पद प्रकारचा हल्ला आहे. यातून के.एस. भगवान यांची गरीब मानसिकता दिसून येते. त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. हे इतर देशात बोलले असते, तर त्यांची काय अवस्था झाली असती. भारत खूप सहनशील आहे. आम्ही आमच्या देवतांचा अपमान सहन करू शकत नाही." असे ते म्हणाले.

याआधीही रामावर वादग्रस्त वक्तव्य केले आहेभगवान राम यांच्याबाबत केएस भगवान यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्येही त्यांनी दावा केला होता की, ''प्रभू राम नियमितपणे दारू पितात आणि त्यांनी सीतेलाही दारू पाजली होती.'' त्यांनी त्यांच्या 'राम मंदिर याके वेद' या पुस्तकातही याबद्दल लिहिले आहे. त्यांनी त्या पुस्तकात रामायणाविषयी असे काही शब्द लिहिले होते, जे वादग्रस्त ठरले. हे प्रकरण इतके वाढले की सरकारला त्यांच्या घराबाहेर बंदोबस्त ठेवावा लागला. याशिवाय, 2015 मध्ये केएस भगवानने हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीतेची काही पाने जाळणार असल्याचे म्हटले होते. यानंतर पोलिसांनी लेखकावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

टॅग्स :Karnatakकर्नाटकRam Mandirराम मंदिरBJPभाजपा