शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

"बंगालमध्ये गुंड, अराजकता..."; कोलकाता प्रकरणावरून भाजपा नेत्याने ममता बॅनर्जींना घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 15:50 IST

व्हीडी शर्मा यांनी कोलकाता येथील महिला डॉक्टर हत्येच्या घटनेवरून ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्व अभियानाच्या संदर्भात मध्य प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा गुरुवारी सीहोर येथे पोहोचले. येथे त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीला संबोधित केलं. याच दरम्यान व्हीडी शर्मा यांनी कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेवरून ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

व्हीडी शर्मा म्हणाले की, "पश्चिम बंगालमध्ये गुंड आणि अराजकता सुरू आहे. आंदोलन केल्यावर टीएमसीचे गुंड गोळीबार करतात. पश्चिम बंगालमधील घटनेने राष्ट्रपतीही दुखावल्या आहेत. असं असतानाही विरोधक खोटं, फसवेगिरीचं राजकारण करत आहेत. पण देशातील जनतेला ते आता चांगलंच समजलं आहे."

भाजपच्या सदस्यत्व मोहिमेबाबत व्हीडी शर्मा म्हणाले की, राज्यात दीड कोटी सदस्य बनवण्याचं आमचं लक्ष्य आहे. संपूर्ण देशात जास्तीत जास्त सदस्य घेऊन प्रथम येण्याचा प्रयत्न करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याण, विकास आणि लोककल्याणकारी धोरणांचा आज देशातील प्रत्येक सामाजिक वर्गावर परिणाम झाला आहे. 

31 ऑगस्ट रोजी बूथवर आयोजित केलेल्या कार्यशाळेत भाजपा कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन रणनीती बनवून घरोघरी संपर्क साधून जास्तीत जास्त सदस्य बनवावेत. भाजपाची सर्वात मोठी ताकद बूथ कार्यकर्ते आणि बूथ कमिटी आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यापूर्वी अहमदाबादमधील एका बूथचे अध्यक्ष राहिले आहेत. आपण सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर किमान २०० सभासद करून जिल्ह्याने साध्य केलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक सभासद करून राज्यात इतिहास घडवावा असंही म्हटलं आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाdoctorडॉक्टर