शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

'देशानं बांगड्या भरलेल्या नाहीत...'; राकेश टिकैतांच्या वक्तव्यावर बॉलीवुड डायरेक्टर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 08:08 IST

यापूर्वीही अशोक पंडित यांनी राकेश टिकैत यांच्यावर निशाणा साधला आहे. अशोक पंडित यांनी मार्च महिन्यातही टिकैतांच्या वक्तव्यावर टीका केली होती.

नवी दिल्ली- तिनी केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्ली-एनसीआरच्या सीमेवर (टीकरी, सिंघू, शाहजहांपूर आणि गाजीपूर) बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पुढील आठवड्यात 8 महिने होतील. यातच, उत्तर प्रदेशच्या रामपूरमधून शेतकरी आंदोलनासंदर्भात भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांचे पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. (kisan Andolan Bollywood director Ashok Pandit furious on rakesh tikaits statement and said the country has not worn bangles)

"शेतकरी तर परत येणार नाही, शेतकरी तेथेच राहतील. सरकारने चर्चा करायला हवी. 5 सप्टेंबरला मोठी पंचायत बोलावली आहे. पुढचा जो काही निर्णय असेल, त्यात घेऊ. सरकारकडेही दोन महिन्यांचा कालावधी आहे. सरकारही निर्णय घेऊ शकते, शेतकरीही करतील. देशात लढाई होईल, असे वाटते, की युद्ध होणार," असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.

टिकैतांच्या याच वक्तव्यावर, फिल्‍ममेकर आणि इंडियन फिल्‍म अँड टीवी डायरेक्‍टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित (Ashoke Pandit) भडकले आहेत. बॉलीवुडमधील प्रसिद्ध डायरेक्टर अशोक पंडित यांनी राकेश टिकैत यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे, की 'खलिस्तान्यांच्या आणि पाकिस्तानच्या पैशांनी देशाविरोधात युद्ध करण्याची यांची इच्छा आहे! देशानं बांगड्या भरलेल्या नाहीत टिकैत जी!" 

यापूर्वीही अशोक पंडित यांनी अनेक वेळा ट्विट करत राकेश टिकैत यांच्यावर निशाणा साधला आहे. अशोक पंडित यांनी मार्च महिन्यातही राकेश टिकैतांच्या वक्तव्यावर टीका केली होती. तेव्ह, आपण आंदोलन स्थळावरच कोरोना लस घेणार, असे टिकैत म्हणाले होते. एवढेच नाही, तर येथील प्रत्येक आंदोलकाला कोरोना लस टोचावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर अशोक पंडित यांनी ट्विट करत, हा काही 'हलवा' नाही, असे म्हटले होते.

...तर आमचे २०० लोक संसदेजवळ धरणे आंदोलन करतील - तत्पूर्वी, कृषी कायद्यांवर चर्चा करण्याची केंद्र सरकारची इच्छा असेल तर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. मात्र, चर्चेतून मार्ग न निघाल्यास २२ जुलैपासून आमचे २०० लोक संसदेजवळ धरणे आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीbollywoodबॉलिवूड