शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

'प्रत्येक हिंदूनं 5 मुलांना जन्माला घालावं, सांभाळ आम्ही करू'' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 09:14 IST

लोकसंख्येसाठी एका विशिष्ट समाजाला जबाबदार धरताना त्यांनी प्रत्येक हिंदूंना किमान चार ते पाच मुले जन्माला घाला, जर तुम्हाला  त्या मुलांचा सांभाळ करणे शक्य नसेल तर ती मुले आमच्याकडे सोपवावी, त्यांचा आम्ही सांभाळ करु...

नवी दिल्ली - वाढत्या लोकसंख्येसाठी एका विशिष्ट समाजाला जबाबदार धरताना नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी 'प्रत्येक हिंदूनं 5 मुलांना जन्माला घालावं,  सांभाळ आम्ही करू'' असे अजब वक्तव्य केलं आहे. देशातील लोकसंख्येवर बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सरस्वती महाराज यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असून त्यांच्यावर टिका होतायत. सरस्वती महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य करताना आरोप केला आहे की, लोकशाहीचा वापर करत काही लोक आपली लोकसंख्या वाढवून देशावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदूकडून संपुर्ण जग हिसकावण्यात आले आहे आणि भारत हिंदूसाठी शेवटचा पर्याय आहे. परिस्थिती लोकसंख्या नियंत्रित न केल्यास गृहयुद्ध निर्माण होईल असेही ते म्हणाले आहेत. 

स्वत:ला अखिल भारतीय संत परिषदेचे राष्ट्रीय संयोजक म्हणवून घेणारे नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी वाढत्या लोकसंख्येसाठी एका विशिष्ट समाजाला जबाबदार धरताना त्यांनी प्रत्येक हिंदूंना किमान चार ते पाच मुले जन्माला घाला, जर तुम्हाला  त्या मुलांचा सांभाळ करणे शक्य नसेल तर ती मुले आमच्याकडे सोपवावी, त्यांचा आम्ही सांभाळ करु असेही त्यांनी म्हटले आहे. 

 

जोपर्यंत भारत सरकार लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी एखादा कठोर कायदा करत नाही तोपर्यंत  हिंदूंना तोपर्यंत आपली लोकसंख्या कमी होऊन द्यायची नाही. किमान चार ते पाच मुले प्रत्येक हिंदूने जन्माला घातली पाहिजे. आपण ऐवढी मुले सांभाळू शकत नाही असे म्हणणा-यांनी मुले जन्माला घालून आम्हा संन्याशांकडे सोपवावीत, त्यांचा आम्ही सांभाळ करु. त्यांच्यासाठी आम्ही गुरुकूल सुरु केले आहेत, तिथे त्यांचे शिक्षणही पुर्ण करु. असे वक्तव्य नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी केलं आहे.