शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

'प्रत्येक हिंदूनं 5 मुलांना जन्माला घालावं, सांभाळ आम्ही करू'' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 09:14 IST

लोकसंख्येसाठी एका विशिष्ट समाजाला जबाबदार धरताना त्यांनी प्रत्येक हिंदूंना किमान चार ते पाच मुले जन्माला घाला, जर तुम्हाला  त्या मुलांचा सांभाळ करणे शक्य नसेल तर ती मुले आमच्याकडे सोपवावी, त्यांचा आम्ही सांभाळ करु...

नवी दिल्ली - वाढत्या लोकसंख्येसाठी एका विशिष्ट समाजाला जबाबदार धरताना नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी 'प्रत्येक हिंदूनं 5 मुलांना जन्माला घालावं,  सांभाळ आम्ही करू'' असे अजब वक्तव्य केलं आहे. देशातील लोकसंख्येवर बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सरस्वती महाराज यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असून त्यांच्यावर टिका होतायत. सरस्वती महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य करताना आरोप केला आहे की, लोकशाहीचा वापर करत काही लोक आपली लोकसंख्या वाढवून देशावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदूकडून संपुर्ण जग हिसकावण्यात आले आहे आणि भारत हिंदूसाठी शेवटचा पर्याय आहे. परिस्थिती लोकसंख्या नियंत्रित न केल्यास गृहयुद्ध निर्माण होईल असेही ते म्हणाले आहेत. 

स्वत:ला अखिल भारतीय संत परिषदेचे राष्ट्रीय संयोजक म्हणवून घेणारे नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी वाढत्या लोकसंख्येसाठी एका विशिष्ट समाजाला जबाबदार धरताना त्यांनी प्रत्येक हिंदूंना किमान चार ते पाच मुले जन्माला घाला, जर तुम्हाला  त्या मुलांचा सांभाळ करणे शक्य नसेल तर ती मुले आमच्याकडे सोपवावी, त्यांचा आम्ही सांभाळ करु असेही त्यांनी म्हटले आहे. 

 

जोपर्यंत भारत सरकार लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी एखादा कठोर कायदा करत नाही तोपर्यंत  हिंदूंना तोपर्यंत आपली लोकसंख्या कमी होऊन द्यायची नाही. किमान चार ते पाच मुले प्रत्येक हिंदूने जन्माला घातली पाहिजे. आपण ऐवढी मुले सांभाळू शकत नाही असे म्हणणा-यांनी मुले जन्माला घालून आम्हा संन्याशांकडे सोपवावीत, त्यांचा आम्ही सांभाळ करु. त्यांच्यासाठी आम्ही गुरुकूल सुरु केले आहेत, तिथे त्यांचे शिक्षणही पुर्ण करु. असे वक्तव्य नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी केलं आहे.