शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

Kerala Floods:पुरामुळे कोची विमानतळाचे 250 कोटी रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 15:01 IST

अनेक दिवसांच्या प्रयत्नांनतर विमानतळावरील पाणी बाहेर काढण्यात यश आले आहे. आता धावपट्टीवरील 800 दिवे आणि 2600 मीटर लांब संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.

तिरुवनंतपूरम- केरळमधील पुरामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरामुळे राज्यात विविध सेवा बंद पडल्या असून आर्थिक नुकसानही फार झाले आहे. कोची विमानतळाचे 200 ते 250 कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.पुराचे पाणी धावपट्टीवर आल्यामुळे 15 ऑगस्टपासून हा विमानतळ बंद आहे. 26 ऑगस्टरोजी विमानतळ पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. कोची एअरपोर्ट केरळमधील सर्वात जास्त वाहतूक होणारा विमानतळ आहे. येथे आखाती देशांमधून मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय प्रवासी येतात. सध्या 250 लोक या विमानतळाची दुरुस्ती करण्याच्या कामासाठी प्रयत्न करत आहेत.अनेक दिवसांच्या प्रयत्नांनतर विमानतळावरील पाणी बाहेर काढण्यात यश आले आहे. आता धावपट्टीवरील 800 दिवे आणि 2600 मीटर लांब संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.कोची विमानतळ हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालवले जाणारे जगातील एकमेव विमानतळ होते. पुरामुळे सोलर पॅनल्सचेही नुकसान झाले आहे. या पुरामुळे 20 टक्के पॅनल्स खराब झाले आहेत. केवळ सोलर पॅनल्सच नव्हे तर वीज साठवण्याचे केंद्राचेही नुकसान झाले आहे. सोलर पॅनल्ससाठी 10 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. विमनतळाचा विमा उतरवला असल्यामुळे इन्शुरन्स कंपनीकडून 250 कोटी रुपये मिळणार आहेत.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळAirportविमानतळ