शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kerala Floods; केरळ सरकारच्या आपत्कालीन निधीमध्ये 1000 कोटी जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 12:42 IST

गुरुवारी रात्रीपर्यंत केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या आपत्कालीन निधीमध्ये 1,026 कोटी जमा झाले होते.

नवी दिल्ली- केरळमध्ये आलेल्या महापूरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमधील लोकांच्या मदतीसाठी संपूर्ण भारतामधून लोक धावून आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आपत्कालीन निधीमध्ये आतापर्यंत 1000 कोटी रुपयांहून अधिक निधी जमा झालेला आहे.

गुरुवारी रात्रीपर्यंत केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या आपत्कालीन निधीमध्ये 1,026 कोटी जमा झाले होते. सुमारे 4.76 लाख लोकांनी मुख्यमंत्री निधीमध्ये पैसे जमा केले आहेत. या निधीमध्ये 145.17 कोटी इलेक्ट्रॉनिक पेमेंटने जमा करण्यात आले आहेत. तर 46.06 कोटी यूपीआयद्वारे जमा करण्यात आले आहेत. सर्वाधीक 835.86 कोटी थेट जमा करुन किंवा धनादेशाद्वारे जमा केले गेले आहेत.केरळची पुनरावृत्ती महाराष्ट्रतही होईल, तज्ज्ञांचा इशाराया पुरामुळे केरळमध्ये आजपर्यंत 483 लोकांचे प्राण गेले आहेत. तर 14.50 लाख लोकांना निवारा शिबिरांचा आधार घ्यावा लागला.केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी या पुरामुळे मोठे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पुरामध्ये 14 लोक अजूनही बेपत्ता झाले आहेत. पुराचे पाणी आता ओसरले आहे. या पुरामुळे एकूण 57 हजार हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरfloodपूर