शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Kerala Floods : केरळच्या पावसात उद्ध्वस्त झाला दुर्मीळ ठेवा, कोट्यवधीचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 14:58 IST

मुसळधार पावसानंतर केरळमध्ये आलेला पूर आता हळुहळू ओसरू लागला आहे. मात्र पाणी ओसरू लागल्यानंतर या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे विदारक चित्र समोर येऊ लागले आहे.

कोची -  मुसळधार पावसानंतर केरळमध्ये आलेला पूर आता हळुहळू ओसरू लागला आहे. मात्र पाणी ओसरू लागल्यानंतर या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे विदारक चित्र समोर येऊ लागले आहे. केरळमधील अरनमुला जिल्ह्यातील दुर्मीळ ठेव्याचेही या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अरनमुला जिल्हा विशेष प्रकारचे आसरे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच या आरशांना युनेस्कोचे जीआय मानांकन मिळालेले आहे. हे मानांकन अशा वस्तूंनाच मिळते ज्या वस्तुंची निर्मिती करण्याचा अधिकार त्या प्रदेशाकडे असतो.  अरनमुलामधील हे आरसे ही केरळच्या सर्वात जुन्या कलात्मक वारशांपैकी एक कला आहे. हे आरसे कथील आणि तांब्याच्या मिश्रणापासून बनवले जातात. ही कला अरनमुला जिल्ह्यातील केवळ 22 कुटुंबांनाच अवगत आहे. अरनमुला कन्नडी नावाने प्रसिद्ध असलेले हे आरसे केरळची अधिकृत भेटवस्तू म्हणून ओळखले जातात. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा, प्रिन्स चार्ल्स, भारताचे राष्ट्रपती तसेच पंतप्रधानांनाही हे आरसे भेट म्हणून देण्यात आलेले आहेत. 

वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजानुसार या महापुरामध्ये शिल्पकारांना सुमारे सहा हजार आरसे गमावले आहेत. या आरशांची किंत सुमारे दीड कोटी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे आरसे बनवणाऱ्या कलाकारांपैकी एक असलेल्या पी. गोपालकुमार यांनी पुराची भीषणता वर्णन करताना सांगितले की, पुराचे पाणी माझ्या वर्कशॉपमध्ये घुसत होते. मी एका आरशाला पकडले तर दुसरा हातातून निसटत होता. पाणी गळ्यापर्यंत पोहोचले होते. तोपर्यंत अनेक आरसे वाहून गेले होते. 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळartकलाnewsबातम्या