शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kerala Floods : केरळच्या पावसात उद्ध्वस्त झाला दुर्मीळ ठेवा, कोट्यवधीचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 14:58 IST

मुसळधार पावसानंतर केरळमध्ये आलेला पूर आता हळुहळू ओसरू लागला आहे. मात्र पाणी ओसरू लागल्यानंतर या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे विदारक चित्र समोर येऊ लागले आहे.

कोची -  मुसळधार पावसानंतर केरळमध्ये आलेला पूर आता हळुहळू ओसरू लागला आहे. मात्र पाणी ओसरू लागल्यानंतर या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे विदारक चित्र समोर येऊ लागले आहे. केरळमधील अरनमुला जिल्ह्यातील दुर्मीळ ठेव्याचेही या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अरनमुला जिल्हा विशेष प्रकारचे आसरे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच या आरशांना युनेस्कोचे जीआय मानांकन मिळालेले आहे. हे मानांकन अशा वस्तूंनाच मिळते ज्या वस्तुंची निर्मिती करण्याचा अधिकार त्या प्रदेशाकडे असतो.  अरनमुलामधील हे आरसे ही केरळच्या सर्वात जुन्या कलात्मक वारशांपैकी एक कला आहे. हे आरसे कथील आणि तांब्याच्या मिश्रणापासून बनवले जातात. ही कला अरनमुला जिल्ह्यातील केवळ 22 कुटुंबांनाच अवगत आहे. अरनमुला कन्नडी नावाने प्रसिद्ध असलेले हे आरसे केरळची अधिकृत भेटवस्तू म्हणून ओळखले जातात. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा, प्रिन्स चार्ल्स, भारताचे राष्ट्रपती तसेच पंतप्रधानांनाही हे आरसे भेट म्हणून देण्यात आलेले आहेत. 

वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजानुसार या महापुरामध्ये शिल्पकारांना सुमारे सहा हजार आरसे गमावले आहेत. या आरशांची किंत सुमारे दीड कोटी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे आरसे बनवणाऱ्या कलाकारांपैकी एक असलेल्या पी. गोपालकुमार यांनी पुराची भीषणता वर्णन करताना सांगितले की, पुराचे पाणी माझ्या वर्कशॉपमध्ये घुसत होते. मी एका आरशाला पकडले तर दुसरा हातातून निसटत होता. पाणी गळ्यापर्यंत पोहोचले होते. तोपर्यंत अनेक आरसे वाहून गेले होते. 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळartकलाnewsबातम्या