शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

केदारनाथचा महाप्रलय विटाळामुळे!

By admin | Updated: September 18, 2014 02:46 IST

नास्तिकांनी मलविसजर्न करून परिसराचे पावित्र्य भंग करणो हेच केदारनाथ या हिंदूंच्या अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्रची गेल्या वर्षीच्या महाप्रलयात पार वाताहात होण्याचे मुख्य कारण आहे,

डेहरादून :  नास्तिकांनी मलविसजर्न करून परिसराचे पावित्र्य भंग करणो हेच केदारनाथ या हिंदूंच्या अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्रची गेल्या वर्षीच्या महाप्रलयात पार वाताहात होण्याचे मुख्य कारण आहे, असा अजब तर्क केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी लढविल्याने तज्ज्ञमंडळी चक्रावून गेली आहे.
केदारनाथ खो:यातील महाप्रलय आणि तेथील पुनर्निर्माणाचे काम याविषयी उमा भारती यांनी अलीकडेच येथील ‘हिमालयन इन्स्टिटय़ूट ऑफ ग्लेशिओलॉजी’ आणि ‘फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट’ या संस्थांमधील तज्ज्ञांशी विचारमंथन केले, तेव्हा मंत्र्यांनी हे मत व्यक्त केले.
उमा भारती यांचे म्हणणो असे होते की, सन 1882 र्पयत सरस्वती नदी त्या परिसरात दृश्य स्वरूपात वाहत होती व मंदाकिनी आणि सरस्वती या नद्यांनी या तीर्थक्षेत्रभोवती नैसर्गिक हद्द तयार केलेली होती. त्यावेळी या भागात मानवी मलविसजर्नास मज्जाव होता. कालांतराने प्रामुख्याने व्यापाराच्या उद्देशाने या भागात नास्तिक आले व त्यामुळे सन 2क्13 मध्ये केदारनाथवर निसर्गाचा कोप झाला. (वृत्तसंस्था)
 
अचानक झालेली ढगफुटी व अतिवृष्टी हे या प्रकोपाचे नैमित्तिक कारण असले, तरी 6क् हजार 
लोकांचा बळी घेणा:या या आपत्तीचे मूळ कारण मानवी मलविसजर्न हेच असल्याचे आपले मत असल्याचे 
उमा भारती म्हणाल्या.