शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

केसीआर यांनी केला जनतेचा विश्वासघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 06:43 IST

टीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव यांना जनतेनेच विकास होईल, या आशेवर सत्ता दिली होती.

हैदराबाद : टीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव यांना जनतेनेच विकास होईल, या आशेवर सत्ता दिली होती. मात्र, त्यांनी विश्वासघात केला आहे. आता याला उत्तर म्हणून जनता काँग्रेस, टीडीपी, टीजेएस व सीपीएम आघाडीला पर्याय म्हणून बघत आहे, असे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.तेलंगणाच्या निर्मितीसाठी आम्ही योगदान दिले आहे, असे सोनिया गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ तयार करून काँग्रेसने तो सोशल मीडयावर टाकला.टीआरएसचेच सरकारजनतेचा टीआरएस आणि केसीआर यांना पाठिंबा आहे. त्यामुळे टीआरएसला सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या मदतीची गरज भासणार नाही, ते बहुमताने विजयी होतील, असे एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.पोलीस अधिकाऱ्यास हटवलेकाँग्रेसचे नेते रेवंथ रेड्डी यांना जबरदस्तीने अटक करणाºया एसपी दर्जाच्या पोलीस अधिकाºयास हटविल्याचे निवडणूक अधिकारी रजत कुमार यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018