शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केसीआर यांनी केला जनतेचा विश्वासघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 06:43 IST

टीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव यांना जनतेनेच विकास होईल, या आशेवर सत्ता दिली होती.

हैदराबाद : टीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव यांना जनतेनेच विकास होईल, या आशेवर सत्ता दिली होती. मात्र, त्यांनी विश्वासघात केला आहे. आता याला उत्तर म्हणून जनता काँग्रेस, टीडीपी, टीजेएस व सीपीएम आघाडीला पर्याय म्हणून बघत आहे, असे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.तेलंगणाच्या निर्मितीसाठी आम्ही योगदान दिले आहे, असे सोनिया गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ तयार करून काँग्रेसने तो सोशल मीडयावर टाकला.टीआरएसचेच सरकारजनतेचा टीआरएस आणि केसीआर यांना पाठिंबा आहे. त्यामुळे टीआरएसला सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या मदतीची गरज भासणार नाही, ते बहुमताने विजयी होतील, असे एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.पोलीस अधिकाऱ्यास हटवलेकाँग्रेसचे नेते रेवंथ रेड्डी यांना जबरदस्तीने अटक करणाºया एसपी दर्जाच्या पोलीस अधिकाºयास हटविल्याचे निवडणूक अधिकारी रजत कुमार यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018