शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

Jammu Kashmir : काश्मीर, लडाख मोठी पर्यटनस्थळे होऊ शकतात, पण...; मोदींनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 20:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले.

नवी दिली : जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख या भागांमध्ये देशातील सर्वाधिक पर्यटक खेचून आणण्याची क्षमता आहे. काश्मीरमध्ये एक काळ असा होता, तिथे बॉलिवूडच्या सिनेमांचे शूटिंग होत होते. मात्र, मागच्या काळात हे क्वचितच घडले असेल. यामुळे काश्मीरचे पर्यटनही घसरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कलम 370 रद्द करण्याबाबतचे फायदे सांगितले. देशाची सर्वोच्च संसद कायदे बनवत होती. मात्र, कल्पना करू शकत नाही की हे कायदे देशाच्या एका भागाला लागूच होत नव्हते. याचप्रमाणे आधीच्या आणि आपल्या सरकारने राबविलेल्या योजनाही जम्मू काश्मीरला लागू होत नव्हती. येथील नागरिक यामुळेच विकासापासून वंचित राहत होते. शिक्षणातील आरक्षण, नोकऱ्या, विविध योजना या नागरिकांना मिळत नव्हत्या. यामुळे हे कलम रद्द झाल्याने या जनतेचा फायदाच होणार आहे. 

यावेळी मोदी यांनी लडाखमध्ये अडव्हेंचर टुरिझमला मोठा वाव असल्याचे सांगितले. कलम 370 मुळे या भागचे मोठे नुकसान झाले. काश्मीर हे बॉलिवूडच्या सिनेमा निर्मात्यांसाठी आवडीचे ठिकाण होते. मात्र, तेथे नंतर कमी सिनेमे बनले. मी विश्वास देतो की, काश्मीरमध्ये पुढील काळात आंतरराष्ट्रीय सिनेमांचेही चित्रिकरण होईल, असे मोदी यांनी सांगितले. 

ईदचा सण जवळच आहे. त्यामुळे सरकार जम्मू काश्मीरमध्ये काळजी घेत आहे की, ईदच्या काळात तेथील नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये. तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांचे मी आभार मानत आहे. तेथील परिस्थिती सांभाळणे कठीण असतानाही तेथील प्रशासन ज्या प्रकारे प्रयत्न करत आहे, ती प्रशंसनीय असल्याचे मोदी यांनी सांगितले. 

यावेळी मोदींनी जम्मू काश्मीरच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. त्यांनी राजकीय घराण्यांमुळे तरुणाई पुढे येऊ शकली नाही. पण आता हेच तरुण विकासाच्या प्रवाहात येणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. 

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदी