शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरचे पुन्हा नंदनवन होण्यास काही काळ जावा लागेल

By admin | Updated: September 17, 2014 03:07 IST

काश्मीर खो:यातील नागरिकांचे सामान्य जीवन सुरू होण्यास व काश्मीरचे पुन्हा नंदनवन होण्यास काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे.

श्रीनगर : राज्यातल्या पूरग्रस्त भागातील पाणी ओसरणो व वस्त्यांमधील पाणी पंपांच्या साहाय्याने काढणो सुरू असले तरी काश्मीर खो:यातील नागरिकांचे सामान्य जीवन सुरू होण्यास व काश्मीरचे पुन्हा नंदनवन होण्यास काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे. 
गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असलेला जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महामार्ग मंगळवारी वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. त्यामुळे मदतकार्याला अधिक वेग येणार 
आहे.
येथे कोसळलेल्या अरिष्टामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज बांधणो सध्या अवघड आहे. जे नागरिक घरे सोडून सुरक्षित स्थळी गेले होते ते परत येऊन आपल्या घराच्या झालेल्या नुकसानीचा अंदाज घेत आहेत. ङोलम नदीचे पाणीही ओसरू लागले आहे. जुन्या शहरातील अनेक वस्त्या अद्याप जलमय असून त्यातील नागरिक अन्यत्र सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहेत व त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविल्या जात आहेत.
आधी पावसाच्या व नंतर पुराच्या तडाख्यात सापडलेले नागरिक या आपत्तीनंतर एकमेकांना भेटताना व एकदुस:याची ख्यालीखुशाली विचारताना दिसत आहे. 6 सप्टेंबर रोजी कोसळलेल्या पावसामुळे काय काय घडले याची प्रत्येकाजवळच एक स्वतंत्र कहाणी आहे. 
गोजीबाग भागात राहणारे मोहम्मद शफी सांगतात, आधी वाटले की पाणी थोडेफार वाढेल पण ते 12 फुटांर्पयत जाईल असे मुळीच वाटले नाही. या भागातील पाणी आता ओसरत चालले आहे. ज्या घरांना रिकामे करण्यात आले होते तेथे चोरीच्या घटना घडल्याचे सांगितले जात आहे. सार्वजनिक परिवहन सेवा मुख्य रस्त्यांवरून सुरू झाली आहे. विमानतळाकडे जाणारा रस्ता अजूनही पाण्यात बुडालेला असून ऐतिहासिक लाल चौक व त्याच्याजवळील भाग अद्याप पाण्याखाली आहे. 
गावागावातील दुकाने उघडत असून त्यात वाचलेल्या सामानाचा हिशेब दुकानदार लावीत आहेत. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू असून वीज व अन्य सेवाही नियमित झाल्या आहेत. (वृत्तसंस्था)
 
पुरामुळे कोसळलेल्या घरात 13 मृतदेह आढळले, मृतांचा आकडा 2क्क् वर
4श्रीनगर-येथील जवाहरनगर भागात मदत पथकांना 13 मृतदेह आढळले असून यामुळे एकूण मृतांची संख्या 2क्क् च्या वर गेली आहे. गोगजीबाग तटावर दोन मृतदेह आणलेल्या मदत पथकातील अब्दुल हमीद याने, एका घरात 13 मृतदेह आढळून आल्याचे सांगितले. हे घर पुरामुळे कोसळले होते. त्याच्या ढिगा:याखालून दोन मृतदेह बाहेर काढले असून उरलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे असे पुढे नोंदविले. 
 
4घरे कोसळून वा अन्य कारणाने मृत्यू आलेल्या नागरिकांच्या मृतदेहाची ओळख पटविणो हे एक मोठे आव्हानात्मक काम सर्वासमोर उभे आहे. यातील अनेक मृतदेह खराब झाले आहेत तर काहींना कुत्र्यांनी खाल्ल्याने ते ओळखू येण्यापलीकडे गेले आहेत. मात्र हे नागरिक स्थानिक नसावेत असा अंदाज मदत पथकांनी व्यक्त केला आहे. या मृतदेहांमध्ये तीन मुले व दोन प्रौढ व्यक्ती आहेत. 
 
4जवाहरनगर व राजबाग भागातील पाणी 3क् पंप लावण्यात येऊन काढण्याचे काम सुरू झाले आहे. या भागातील रस्ते मोकळे व स्वच्छ होण्यास अजून काही काळ जाऊ द्यावा लागेल असे मत आमिर नाजीर या स्थानिक नागरिकाने व्यक्त केले.