शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

बिहारच्या कायदेमंत्र्यांवर अपहरणाचा गुन्हा, 'सरेंडर'च्या दिवशीच घेतली मंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 12:24 IST

16 ऑगस्ट रोजी बिहारच्या नितीश सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला.

पाटणा: बिहारमध्येनितीश कुमार यांनी आपली भूमिका बदलत 'राजद'सोबत सत्ता स्थापन केली. काल म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी नवीन बिहार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला, यात 31 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतलेल्या आमदारांमध्ये आरजेडीचे कार्तिकेय सिंह यांना कायदा मंत्री बनवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, बिहारच्या कायदा मंत्र्यावरच एक अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.

राजद आमदार आणि आता बिहारचे कायदा मंत्री कार्तिकेय सिंह यांच्या विरोधात 16 ऑगस्ट रोजी न्यायालयात आत्मसमर्पण करण्याचे वॉरंट जारी करण्यात आले होते. कार्तिकेय सिंह यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल आहे, त्यासाठी त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते. परंतु त्यांनी न्यायालयात आत्मसमर्पण न करता 16 ऑगस्ट रोजी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

असे आहे नितीश कुमारांचे मंत्रिमंडळनितीश मंत्रिमंडळात आरजेडीचे 16, जेडीयूचे 11, काँग्रेसचे 2, एचएएमचे एक आणि एक अपक्ष आमदार सामील झाले आहेत. यामध्ये तेज प्रताप यादव, आलोक मेहता, सुरेंद्र प्रसाद यादव, रामानंद यादव, कुमार सर्वजीत, ललित यादव, समीर कुमार, चंद्रशेखर, जितेंद्र कुमार राय, अनिता देवी, सुधाकर सिंग, इस्रायल मन्सूरी, सुरेंद्र राम, कार्तिकेय सिंग, शाहनवाज आलम, सुरेंद्र सिंहसह इतरांचा समावेश आहे. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारKidnappingअपहरण