शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
2
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
3
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
4
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
5
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
6
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
7
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
8
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
9
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
10
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
11
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
12
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
13
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
14
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
15
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
16
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
17
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या कायदेमंत्र्यांवर अपहरणाचा गुन्हा, 'सरेंडर'च्या दिवशीच घेतली मंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 12:24 IST

16 ऑगस्ट रोजी बिहारच्या नितीश सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला.

पाटणा: बिहारमध्येनितीश कुमार यांनी आपली भूमिका बदलत 'राजद'सोबत सत्ता स्थापन केली. काल म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी नवीन बिहार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला, यात 31 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतलेल्या आमदारांमध्ये आरजेडीचे कार्तिकेय सिंह यांना कायदा मंत्री बनवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, बिहारच्या कायदा मंत्र्यावरच एक अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.

राजद आमदार आणि आता बिहारचे कायदा मंत्री कार्तिकेय सिंह यांच्या विरोधात 16 ऑगस्ट रोजी न्यायालयात आत्मसमर्पण करण्याचे वॉरंट जारी करण्यात आले होते. कार्तिकेय सिंह यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल आहे, त्यासाठी त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते. परंतु त्यांनी न्यायालयात आत्मसमर्पण न करता 16 ऑगस्ट रोजी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

असे आहे नितीश कुमारांचे मंत्रिमंडळनितीश मंत्रिमंडळात आरजेडीचे 16, जेडीयूचे 11, काँग्रेसचे 2, एचएएमचे एक आणि एक अपक्ष आमदार सामील झाले आहेत. यामध्ये तेज प्रताप यादव, आलोक मेहता, सुरेंद्र प्रसाद यादव, रामानंद यादव, कुमार सर्वजीत, ललित यादव, समीर कुमार, चंद्रशेखर, जितेंद्र कुमार राय, अनिता देवी, सुधाकर सिंग, इस्रायल मन्सूरी, सुरेंद्र राम, कार्तिकेय सिंग, शाहनवाज आलम, सुरेंद्र सिंहसह इतरांचा समावेश आहे. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारKidnappingअपहरण