शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कल्याणच्या बसला  उत्तर प्रदेशात अपघात; ट्रकच्या धडकेत ३८ जखमी, ९ जण गंभीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 07:12 IST

उज्जैन येथील मंदिरांना व मध्य प्रदेशातील इतर ठिकाणांना भेट दिल्यानंतर हे यात्रेकरू उत्तर प्रदेशात आले होते.

सुलतानपूर : कल्याण येथून धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या बसला सोमवारी पहाटे उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात ३८ जण जखमी झाले असून नऊ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसला धडक देणाऱ्या ट्रकचा ड्रायव्हर पळून गेला आहे. हा ट्रक जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.मध्य आणि उत्तर प्रदेशातील काही धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी कल्याण येथून १५ दिवसांपूर्वी ५० भाविकांची बस रवाना झाली. उज्जैन येथील मंदिरांना व मध्य प्रदेशातील इतर ठिकाणांना भेट दिल्यानंतर हे यात्रेकरू उत्तर प्रदेशात आले होते. तिथे अयोध्येत दर्शन घेतल्यानंतर ते काशीकडे निघाले होते. 

सोमवारी पहाटे ड्रायव्हरने सुलतानपूर जिल्ह्यातील लंबुआ नगरपंचायतीच्या हद्दीत एका चहाच्या दुकानाजवळ बस उभी केली. ड्रायव्हर चहा घेण्यासाठी तिथे गेले. त्याचवेळी सफरचंदांनी भरलेला एका ट्रकने या बसला धडक दिली. त्यात ३८ जण जखमी झाले. जखमींमध्ये महिलांचा समावेश आहे. जखमींमध्ये अनेक महिलांचा समावेश आहे. किरकोळ जखमी झालेल्यांवर सुलतानपूर येथील आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघात