शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

'...तर उद्या पावसामुळे आणि थंडीमुळे इव्हीएममध्ये बिघाड झाला म्हणतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 09:23 IST

अखिलेश यादव यांनी निशाणा साधला आहे.

लखनऊ- उत्तर प्रदेशमधील कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी सोमवारी मतदान पार पडलं. मतदानादरम्यान काही इव्हीएम मशिन्स खराब झाल्याच्या घटना घडल्या. या मुद्द्यावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी निशाणा साधला आहे.  कडक उन्हामुळे इव्हीएममध्ये बिघाड झाल्याचं अधिकारी सांगतलं. अधिकाऱ्यांच्या या वक्तव्याचा अखिलेश यांनी समाचार घेतला. आज उन्हामुळे इव्हीएम काम करत नसल्याचं सांगितलं जात आहे. उद्या पावसामुळे आणि थंडीमुळे इव्हीएम काम कर नाही असं म्हणतील. काही लोक जनतेला रांगेत उभा करून आपल्या सत्तेची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची मागणी आम्ही पुन्हा करतो आहे, असं ट्विट अखिलेश यादव यांनी केलं आहे.  

 

अती उन्हामुळे इव्हीएममध्ये बिघाड होत आहे. पण कुठेही इव्हीएममुळे निवडणूकीवर परिणाम होणार नाही. आमच्याकडे योग्य प्रमाणात अतिरिक्त यंत्रं आहेत. यंत्रात बिघाड ही तांत्रिक अडचण आहे. कडक उन्हामुळे व्हीव्हीपॅट खराब होत आहेत, असं मुख्य निवडणूक आयुक्त एल वेंकटेश्वर लू यांनी सोमवारी म्हटलं होतं. 

हजारो इव्हीएम मशिन खराब होच आहेत. शेतकरी, मजदूर, महिला आणि तरूण कडक उन्हात रांगेत उभे आहेत. हा तांत्रिक बिघाड आहे की निवडणूक आयोगाचं अपयश? की लोकांना मतदानापासून वंचित  ठेवण्याचा प्रयत्न? अशामुळे लोकशाहीचा पाया कमकूवत होईल, असंही ट्विट अखिलेश यादव यांनी केलं आहे.