शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

'...तर उद्या पावसामुळे आणि थंडीमुळे इव्हीएममध्ये बिघाड झाला म्हणतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 09:23 IST

अखिलेश यादव यांनी निशाणा साधला आहे.

लखनऊ- उत्तर प्रदेशमधील कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी सोमवारी मतदान पार पडलं. मतदानादरम्यान काही इव्हीएम मशिन्स खराब झाल्याच्या घटना घडल्या. या मुद्द्यावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी निशाणा साधला आहे.  कडक उन्हामुळे इव्हीएममध्ये बिघाड झाल्याचं अधिकारी सांगतलं. अधिकाऱ्यांच्या या वक्तव्याचा अखिलेश यांनी समाचार घेतला. आज उन्हामुळे इव्हीएम काम करत नसल्याचं सांगितलं जात आहे. उद्या पावसामुळे आणि थंडीमुळे इव्हीएम काम कर नाही असं म्हणतील. काही लोक जनतेला रांगेत उभा करून आपल्या सत्तेची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची मागणी आम्ही पुन्हा करतो आहे, असं ट्विट अखिलेश यादव यांनी केलं आहे.  

 

अती उन्हामुळे इव्हीएममध्ये बिघाड होत आहे. पण कुठेही इव्हीएममुळे निवडणूकीवर परिणाम होणार नाही. आमच्याकडे योग्य प्रमाणात अतिरिक्त यंत्रं आहेत. यंत्रात बिघाड ही तांत्रिक अडचण आहे. कडक उन्हामुळे व्हीव्हीपॅट खराब होत आहेत, असं मुख्य निवडणूक आयुक्त एल वेंकटेश्वर लू यांनी सोमवारी म्हटलं होतं. 

हजारो इव्हीएम मशिन खराब होच आहेत. शेतकरी, मजदूर, महिला आणि तरूण कडक उन्हात रांगेत उभे आहेत. हा तांत्रिक बिघाड आहे की निवडणूक आयोगाचं अपयश? की लोकांना मतदानापासून वंचित  ठेवण्याचा प्रयत्न? अशामुळे लोकशाहीचा पाया कमकूवत होईल, असंही ट्विट अखिलेश यादव यांनी केलं आहे.