शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

"जानेवारी २०२१ पासून नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होण्याची शक्यता"

By ravalnath.patil | Updated: December 6, 2020 14:11 IST

CAA : कैलाश विजयवर्गीय यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारवर निर्वासितांबद्दल सहानुभूती नसल्याचा आरोप केला. 

ठळक मुद्देउत्तर 24 परगणा येथे पार्टीच्या 'आर नोय अन्याय' अभियानाच्या निमित्ताने कैलाश विजयवर्गीय यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारद्वारे जानेवारी 2021 पासून बांगलादेश आणि पाकिस्तानच्या निर्वासितांना नागरिकत्व देण्याची शक्यता आहे, असे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. उत्तर 24 परगणा येथे पार्टीच्या 'आर नोय अन्याय' (यापुढे अन्याय होणार नाही) अभियानाच्या निमित्ताने कैलाश विजयवर्गीय यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 

यावेळी शेजारच्या देशांमधून आपल्या देशात येणाऱ्या निर्वासितांना नागरिकत्व देण्याच्या प्रामाणिक हेतूने 'सीएए'ला मंजुरी मिळाली आहे. पश्चिम बंगालमधील निर्वासितांना मोठ्या संख्येने भाजपा नागरिकत्व देण्यास इच्छुक आहे, असे कैलाश विजयवर्गीय म्हणाले. याचबरोबर, कैलाश विजयवर्गीय यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारवर निर्वासितांबद्दल सहानुभूती नसल्याचा आरोप केला. 

दरम्यान, कैलाश विजयवर्गीय यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना करताना टीएमसीचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री फिरहद हकीम यांनी पश्चिम बंगालमधील लोकांना मूर्ख बनविण्यासाठी भाजपा प्रयत्न करीत आहे, असे म्हटले. तसेच, फिरहद हकीम म्हणाले की, "नागरिकत्वामुळे भाजपाचा हेतू काय आहे? जर भारताचे नागरिक नाहीत तर ते दरवर्षी विधानसभा आणि संसदीय निवडणुकीत मतदान कसे करतात? भाजपाने पश्चिम बंगालमधील लोकांना फसविणे थांबवावे."

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा