शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

कच्चतीवू बेटासाठी श्रीलंकेशी युध्द करावे लागेल - अ‍ॅटर्नी जनरल

By admin | Updated: August 27, 2014 13:43 IST

श्रीलंकेला दिलेले कच्चतीवू बेट परत घेणे जवळपास अशक्य असून हे बेट परत घेण्यासाठी श्रीलंकेसोबत युद्ध करावे लागेल असे मत अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टासमोर मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - श्रीलंकेला दिलेले कच्चतीवू बेट परत घेणे जवळपास अशक्य असून हे बेट परत घेण्यासाठी श्रीलंकेसोबत युद्ध करावे लागेल असे मत अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टासमोर मांडले आहे. 
१९७४ मध्ये श्रीलंकेसोबतच्या करारात भारताने कच्चतीवू हा बेट श्रीलंकेला दिला होता. हे बेट भारताने परत घ्यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत असून तामिळनाडूतील नेत्यांनी यासंदर्भात मोदींना पत्रही पाठवले होते. तामिळनाडूतील खासदारांनी श्रीलंकेच्या अटकेत असलेल्या भारतीय मच्छिमारांच्या सुटकेसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून या याचिकेवर अ‍ॅटर्नी जनरल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टासमोर हे मत मांडले. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांच्या खंडपीठाने या मतावर भाष्य केले. 'सुप्रीम कोर्ट हे युद्धासाठी नसून शांततापूर्ण चर्चेसाठी आहे असे या खंडपीठाने सांगितले. भारत आणि श्रीलंकेमधील विषयावर सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करता येणार नाही. याचिकाकर्ते हे स्वतः खासदार असल्याने त्यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित करावा असे सुप्रीम कोर्टाने सुनावले.