शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपविण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 14:39 IST

राज्यात पक्षातील कार्यकर्त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळेच काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याचा दावा यादव यांनी केला.

भोपाळ - लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मध्य प्रदेशमधीलकाँग्रेस नेत्यांनी राज्यातील नेतृत्वावर प्रश्नचिन्हा उपस्थित करण्यासाठी सुरुवात केली आहे. काँग्रेसचे राज्य सचिव विकास यादव यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठवून ज्योतिरादित्य सिंधीया यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्याची मागणी केली आहे.

राज्यात पक्षातील कार्यकर्त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळेच काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याचा दावा यादव यांनी केला. तसेच मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पद एकाच व्यक्तीकडे आहे, अशा स्थितीत कार्यकर्त्यांचं ऐकलं जात नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होते. राज्यातील शेतकरी कर्जमाफी देखील अर्धवट झाली असून त्याचा फटका पक्षाला बसला असल्याचे यादव यांचे म्हणणे आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाने मध्य प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्योतिरादित्य सिंधीया यांना नियुक्त करावे, अन्यथा सर्वच पदाधिकारी राजीनामा देतील, असंही यादव यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. दुसरीकडे कमलनाथ यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री इमरती देवी यांनी देखील राज्याचं नेतृत्व सिंधीया यांच्याकडे सोपविण्याची मागणी केली आहे.

मध्य प्रदेशात काँग्रेसला २८ पैकी केवळ एका जागेवर विजय मिळवता आला आहे. कमलनाथ यांचे चिरंजीव नकुलनाथ यांनी छिंदवाडा लोकसभा मतदार संघातून विजय मिळवला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMadhya Pradeshमध्य प्रदेश