शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपविण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 14:39 IST

राज्यात पक्षातील कार्यकर्त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळेच काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याचा दावा यादव यांनी केला.

भोपाळ - लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मध्य प्रदेशमधीलकाँग्रेस नेत्यांनी राज्यातील नेतृत्वावर प्रश्नचिन्हा उपस्थित करण्यासाठी सुरुवात केली आहे. काँग्रेसचे राज्य सचिव विकास यादव यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठवून ज्योतिरादित्य सिंधीया यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्याची मागणी केली आहे.

राज्यात पक्षातील कार्यकर्त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळेच काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याचा दावा यादव यांनी केला. तसेच मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पद एकाच व्यक्तीकडे आहे, अशा स्थितीत कार्यकर्त्यांचं ऐकलं जात नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होते. राज्यातील शेतकरी कर्जमाफी देखील अर्धवट झाली असून त्याचा फटका पक्षाला बसला असल्याचे यादव यांचे म्हणणे आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाने मध्य प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्योतिरादित्य सिंधीया यांना नियुक्त करावे, अन्यथा सर्वच पदाधिकारी राजीनामा देतील, असंही यादव यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. दुसरीकडे कमलनाथ यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री इमरती देवी यांनी देखील राज्याचं नेतृत्व सिंधीया यांच्याकडे सोपविण्याची मागणी केली आहे.

मध्य प्रदेशात काँग्रेसला २८ पैकी केवळ एका जागेवर विजय मिळवता आला आहे. कमलनाथ यांचे चिरंजीव नकुलनाथ यांनी छिंदवाडा लोकसभा मतदार संघातून विजय मिळवला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMadhya Pradeshमध्य प्रदेश