शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

सत्तेच्या केंद्रापुरता न्याय मर्यादित राहू नये : सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 08:53 IST

आम्हा सर्व लोकांना न्याय देण्यासाठी आहेत

इटानगर : मी नेहमीच विकेंद्रीकरणाचा कट्टर समर्थक राहिलो आहे. न्याय हा लोकांच्या दारापर्यंत पोहोचला पाहिजे. सत्तेच्या केंद्रापुरता मर्यादित राहू नये, असे मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले.

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या इटानगर येथील खंडपीठाच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर एका कार्यक्रमात ते बोलत होते. सरन्यायाधीश गवई म्हणाले की, न्यायपालिका, कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ केवळ लोकांची सेवा करण्यासाठी आणि जलद आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळावा यासाठी आहेत.

ते म्हणाले की, न्यायालये, न्यायपालिका किंवा कायदेमंडळ हे राजघराण्यातील सदस्यांसाठी, न्यायाधीशांसाठी किंवा कार्यपालिकेच्या सदस्यांसाठी नाहीत. आम्हा सर्व लोकांना न्याय देण्यासाठी आहेत. न्याय अधिक सुलभ बनविल्याबद्दल त्यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या आतापर्यतच्या मुख्य न्यायाधीशांचे कौतुक केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भदेत सरन्यायाधीश गवई म्हणाले की, डॉ. बाबासाहेब भारताच्या एकतेचे कट्टर समर्थक होते. ते नेहमीच म्हणायचे, भारत प्रथम आणि अंतिमतः भारतच.