शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

अयोध्या निर्णयावर न्यायमूर्ती नरिमन यांनी उपस्थित केले होते प्रश्न; आता माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:10 IST

अयोध्या केसच्या निर्णयावर न्यायमूर्ती रोहिंगटन नरीमन यांनी प्रश्न उपस्थित केले होते, या प्रश्नांना आता माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी उत्तर दिले आहे.

अयोध्या प्रकरणावर निकाल समोर आल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांना आता माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. चंद्रचूड म्हणाले की, या निर्णयावर अनेक टीकाकार आहेत, परंतु त्यांनी संपूर्ण १००० पानांचा निर्णय वाचलेला नाही. हा निर्णय केवळ वस्तुस्थितीवर आधारित आहे.

न्यायमूर्ती रोहिंगटन नरीमन यांनीही या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांनाही चंद्रचूड यांनी उत्तर दिले आहे.नरीमन यांनी  अयोध्या निकालाला न्यायाची थट्टा असल्याचे म्हटले होते. माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, हा निकाल पुराव्याच्या तपशीलवार विश्लेषणावर आधारित होता आणि आता त्यावर काहीही दावा करणे वस्तुस्थितीनुसार योग्य नाही. काल डीवाय चंद्रचूड टाइम्स नेटवर्कच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते, यावेळी त्यांनी या प्रश्नांना उत्तर दिली.

फक्त छळ आत्महत्येस प्रवृत्त करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

डी वाय चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती रोहिंगटन नरिमन यांच्या प्रश्नांना उत्तर दिले, चंद्रचूड म्हणाले, निकालात धर्मनिरपेक्षतेला स्थान दिलेले नाही. मी या निर्णयाचा पक्ष होतो आणि आता त्यावर टीका करणे किंवा बाजू घेणे माझे काम नाही. आता हा निर्णय सार्वजनिक मालमत्ता असून त्यावर इतरच बोलतील.

न्यायमूर्ती नरिमन यांच्या विधानाला उत्तर देताना डी वाय चंद्रचूड म्हणाले की, ते स्वतंत्र देशाचे नागरिक आहेत आणि त्यांची टीका ही धर्मनिरपेक्षतेची तत्त्वे भारतात जिवंत असल्याचे समर्थन करते, कारण धर्मनिरपेक्षतेचे एक महत्त्वाचे तत्त्व म्हणजे विवेकाचे स्वातंत्र्य.

चंद्रचूड म्हणाले की, आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे आपले आंतरिक विचार सर्वांसमोर ठेवतात. यावरून देशात धर्मनिरपेक्षता जिवंत असल्याची आठवण होते. मी आता माझ्या निर्णयाचा बचाव करू इच्छित नाही, कारण मी ते करू शकत नाही. आम्ही पाच न्यायाधीशांनी या खटल्याचा निकाल दिला आणि युक्तिवादही केला. त्यामुळे प्रत्येक न्यायाधीश या निर्णयाचा एक भाग असतो आणि आम्ही आमच्या निर्णयाच्या प्रत्येक शब्दावर ठाम आहोत.

चंद्रचूड यांनी भारतीय न्यायव्यवस्थेतील न्यायाधीशांच्या व्यापक भूमिकेवरही भाष्य केले. ते म्हणाले की, संविधान हे केवळ राजकीय दस्तावेज नसून सामाजिक परिवर्तनाचे व्हिजन डॉक्युमेंट आहे.

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडCourtन्यायालय