शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

अयोध्या निर्णयावर न्यायमूर्ती नरिमन यांनी उपस्थित केले होते प्रश्न; आता माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:10 IST

अयोध्या केसच्या निर्णयावर न्यायमूर्ती रोहिंगटन नरीमन यांनी प्रश्न उपस्थित केले होते, या प्रश्नांना आता माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी उत्तर दिले आहे.

अयोध्या प्रकरणावर निकाल समोर आल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांना आता माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. चंद्रचूड म्हणाले की, या निर्णयावर अनेक टीकाकार आहेत, परंतु त्यांनी संपूर्ण १००० पानांचा निर्णय वाचलेला नाही. हा निर्णय केवळ वस्तुस्थितीवर आधारित आहे.

न्यायमूर्ती रोहिंगटन नरीमन यांनीही या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांनाही चंद्रचूड यांनी उत्तर दिले आहे.नरीमन यांनी  अयोध्या निकालाला न्यायाची थट्टा असल्याचे म्हटले होते. माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, हा निकाल पुराव्याच्या तपशीलवार विश्लेषणावर आधारित होता आणि आता त्यावर काहीही दावा करणे वस्तुस्थितीनुसार योग्य नाही. काल डीवाय चंद्रचूड टाइम्स नेटवर्कच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते, यावेळी त्यांनी या प्रश्नांना उत्तर दिली.

फक्त छळ आत्महत्येस प्रवृत्त करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

डी वाय चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती रोहिंगटन नरिमन यांच्या प्रश्नांना उत्तर दिले, चंद्रचूड म्हणाले, निकालात धर्मनिरपेक्षतेला स्थान दिलेले नाही. मी या निर्णयाचा पक्ष होतो आणि आता त्यावर टीका करणे किंवा बाजू घेणे माझे काम नाही. आता हा निर्णय सार्वजनिक मालमत्ता असून त्यावर इतरच बोलतील.

न्यायमूर्ती नरिमन यांच्या विधानाला उत्तर देताना डी वाय चंद्रचूड म्हणाले की, ते स्वतंत्र देशाचे नागरिक आहेत आणि त्यांची टीका ही धर्मनिरपेक्षतेची तत्त्वे भारतात जिवंत असल्याचे समर्थन करते, कारण धर्मनिरपेक्षतेचे एक महत्त्वाचे तत्त्व म्हणजे विवेकाचे स्वातंत्र्य.

चंद्रचूड म्हणाले की, आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे आपले आंतरिक विचार सर्वांसमोर ठेवतात. यावरून देशात धर्मनिरपेक्षता जिवंत असल्याची आठवण होते. मी आता माझ्या निर्णयाचा बचाव करू इच्छित नाही, कारण मी ते करू शकत नाही. आम्ही पाच न्यायाधीशांनी या खटल्याचा निकाल दिला आणि युक्तिवादही केला. त्यामुळे प्रत्येक न्यायाधीश या निर्णयाचा एक भाग असतो आणि आम्ही आमच्या निर्णयाच्या प्रत्येक शब्दावर ठाम आहोत.

चंद्रचूड यांनी भारतीय न्यायव्यवस्थेतील न्यायाधीशांच्या व्यापक भूमिकेवरही भाष्य केले. ते म्हणाले की, संविधान हे केवळ राजकीय दस्तावेज नसून सामाजिक परिवर्तनाचे व्हिजन डॉक्युमेंट आहे.

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडCourtन्यायालय