शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

Breaking: धक्कादायक! पूंछमध्ये लष्करी वाहनाला भीषण आग; चार जवानांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 16:38 IST

ही आग अचानक लागली की दहशतवादी हल्ला झाला हे अद्याप समजू शकले नाही.

जम्मू काश्मीरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय सैन्याच्या वाहनाला अचानक आग लागल्याने त्यातील चार जवानांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याचा व्हिडीओ आगीची दाहकता दाखवत आहे. 

लष्करी वाहनाला लागलेल्या आगीत चार जवान शहीद झाल्याचे सांगितले जात आहे. ही आग अचानक लागली की दहशतवादी हल्ला झाला हे अद्याप समजू शकले नाही. अद्याप सैन्यदलाकडून कोणतेही अधिकृत कारण आलेले नाहीय. 

हा अपघात भातादुडियान परिसरात पूंछ-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर घडला. माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांचे उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनास्थळी पाऊस पडत होता. यामुळे वीज पडल्याने ही आग लागली असावी असाही अंदाज तिथे उपस्थितांकडून लावला जात आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानfireआग