शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

CJI Ramana on Judiciary : न्यायपालिकांवर ताण, पुरेशी न्यायालये असतील तरच न्याय शक्य - सरन्यायाधीश रमणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 15:28 IST

CJI Ramana on Indian Judiciary: गेल्या वर्षभरापासून सर्वोच्च न्यायालय याचिकांच्या सुनावणीदरम्यान न्यायाधिकरणातील रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित करत आहे. त्याचबरोबर न्यायालयानं अनेकवेळा या परिस्थितीवर नाराजीही व्यक्त केली आहे.

CJI Ramana on Indian Judiciary:  भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा (CJI NV Ramana) यांनी शुक्रवारी देशातील न्यायालयांच्या कमी असलेल्या संख्येकडे लक्ष वेधले. पुरेशी न्यायालये असतील तरच न्याय मिळणे शक्य असल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी न्यायाधिकरणातील रिक्त पदांवरही चिंता व्यक्त करत न्यायव्यवस्थेवर मोठा भार असल्याचं सांगितलं. "न्यायाधीशांची प्रतिमा खराब करण्याचा सरकारांचा एक नवीन ट्रेंड आहे. आणि तो दुर्देवी आहे," असंही ते काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

रमणा यांनी शुक्रवारी तेलंगण स्टेट ज्युडिशिअल कॉन्फरन्स २०२२ ला संबोधित केलं. "न्यायपालिकेचा इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिक्त पदांवरील भरती हा चिंतेचा मुख्य विषय आहे. जेव्हा आपल्याकडे पुरेशा प्रमाणात न्यायालये उपलब्ध असतील तेव्हाच न्याय मिळण्याची शक्यता असते. आपल्या न्यायपालिकेवर आधीपासूनच ताण आहे," असं रमणा म्हणाले.

यापूर्वीही रमणा यांनी इन्फ्रास्ट्रक्चरबाबत सार्वजनिकरित्या वक्तव्य केलं आहे. तसंच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सांगण्यानंतरही रिक्त पदे न भरण्यावर केंद्रावर प्रश्न उपस्थित केले होते. "तुमचं मत काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंय. तुम्ही सांगितलेलं की काही नियुक्त्या झाल्या आहेत. यानंतरही काही होत नाही... या गोष्टी अतिशय हलक्यात घेतल्या जात आहे. आम्ही ऐकून आदेश जारी केले तर बरं होईल," असं रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं म्हटलं होतं.

टॅग्स :N V Ramanaएन. व्ही. रमणाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय