शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आवाजाच्या नमुन्यांसाठी आदेश देण्याचा न्यायदंडाधिकाऱ्यांना अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 04:08 IST

सर्वोच्च न्यायालय; रखडलेल्या प्रकरणांचा तपास मार्गी लागणार

नवी दिल्ली : फौजदारी प्रकरणांमध्ये आरोपीच्या आवाजाचा नमुना तपासयंत्रणांना देण्याचे आदेश यापुढे न्यायदंडाधिकारी देऊ शकतील. तसा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आरोपींच्या आवाजाच्या नमुन्याअभावी अनेक प्रकरणांचा रखडलेला तपास मार्गी लागणार आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील व न्या. दीपक गुप्ता, न्या. अनिरुद्ध बोस यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने हा आदेश दिला. न्यायालयाने म्हटले आहे की, फौजदारी प्रकरणाच्या तपासामध्ये आरोपीने आपल्या आवाजाचे नमुने तपासयंत्रणांना द्यावेत असा आदेश देण्याचे अधिकार भारतीय दंडसंहितेमध्ये न्यायदंडाधिकाऱ्यांना देण्यात आलेले नाहीत. मात्र तसा अधिकार न्यायदंडाधिकाºयांना सर्वोच्च न्यायालय बहाल करत आहे. राज्यघटनेच्या १४२व्या कलमाद्वारे सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेल्या विशेष घटनात्मक अधिकारांचा वापर करून हा ़निर्णय देत असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.तपासयंत्रणांपुढे नवी आव्हानेन्या. रंजना देसाई यांनी म्हटले होते की, गुन्ह्यांचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे तपासयंत्रणांपुढेही नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. भारतीय दंड संहितेत जरी तरतूद नसली तरी तपासयंत्रणांचे हात आणखी बळकट करण्यासाठी न्यायालय कायद्याचा योग्य अन्वयार्थ लावू शकते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयdelhiदिल्लीCourtन्यायालय