शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

न्यायाधीश, अधिका-यांना चौकशीपासून संरक्षण, राजस्थानचा वादग्रस्त वटहुकूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 05:10 IST

वसुंधरा राजे यांच्या सरकारने वादग्रस्त वटहुकूम जारी केला आहे. न्यायाधीश, दंडाधिकारी आणि आजी-माजी लोकसेवक सेवेत असतानाच्या काळातील एखाद्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारची पूर्वपरवानगी बंधनकारक करणारा हा वटहुकूम असून या सर्वांना संरक्षण देण्यासाठीच जारी करण्यात आल्याचे मानले जाते.

जयपूर/ नवी दिल्ली : वसुंधरा राजे यांच्या सरकारने वादग्रस्त वटहुकूम जारी केला आहे. न्यायाधीश, दंडाधिकारी आणि आजी-माजी लोकसेवक सेवेत असतानाच्या काळातील एखाद्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारची पूर्वपरवानगी बंधनकारक करणारा हा वटहुकूम असून या सर्वांना संरक्षण देण्यासाठीच जारी करण्यात आल्याचे मानले जाते.सार्वजनिक सेवेतील अधिकाºयांना पदाचा गैरवापर करण्याची पूर्णपणे मोकळीक देण्यासाठी भारतीय दंड विधानात सुविधा केल्याचा आरोप त्यामुळे होऊ शकतो. कलम १५६ (३) मधील दुरुस्तीमुळे कोणताही न्यायाधीश, दंडाधिकारी किंवा लोकसेवकांविरुद्ध सरकारच्या पूर्वपरवानगीविना थेट तपासाचा आदेश देता येणार नाही.हा वटहुकूम ६ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला असून सहा महिन्यानंतर तो लागू होईल. तपासाला सरकारकडून परवानगी मिळेपर्यंत आरोपांबाबत वृत्त प्रसिद्ध करता येणार नसल्यामुळे वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावरही मर्यादा येणार आहे. आयपीसी २२८ बी मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार नियमांचे उल्लंघन करणाºयांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानGovernmentसरकार