शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

जेएनयू-रोहीत वेमुला प्रकरणावर चर्चेसाठी सरकार तयार - वैंकय्या नायडू

By admin | Updated: February 22, 2016 14:31 IST

सरकार जेएनयू, रोहित वेमुला प्रकरणावर चर्चेसाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री वैंकय्या नायडू यांनी सांगितल आहे.

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 22 - सरकार जेएनयू, रोहित वेमुला प्रकरणावर चर्चेसाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री वैंकय्या नायडू यांनी सांगितल आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर ते बोलत होते. या बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि ज्योतीरादित्य सिंधिया हजर होते.
जेएनयू आणि रोहित वेमुला प्रकरणांवर चर्चा करण्यावर सरकारचा कोणताच आक्षेप नाही आहे. प्रत्येकाला आपला मुद्दा उचलण्याचा हक्क आहे मात्र त्यावर चर्चा झाली पाहिजे. सरकार या चर्चेसाठी तयार आहे मात्र गोंधळ घालून संसदेच्या कामकाजात कोणी अडथळा आणू नये. विरोधी पक्षांनीदेखील येणा-या अधिवेशनासंबंधी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा असं आवाहन वैंकय्या नायडू यांनी केलं आहे. 
जाट आरक्षणावरुन सुरु असलेलं आंदोलन शांत झाल्यानंतर समिती नेमकी या आंदोलनामागची कारण काय आहेत याचा आढावा घेईल असं वैंकय्या नायडू यांनी सांगितल आहे. जाट आरक्षणावरुन जे काही झाल ते निषेधार्ह असून हिंसेची काही गरज नव्हती असं मत वैंकय्या नायडू यांनी व्यक केलं आहे.