शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

जेएनयू-रोहीत वेमुला प्रकरणावर चर्चेसाठी सरकार तयार - वैंकय्या नायडू

By admin | Updated: February 22, 2016 14:31 IST

सरकार जेएनयू, रोहित वेमुला प्रकरणावर चर्चेसाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री वैंकय्या नायडू यांनी सांगितल आहे.

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 22 - सरकार जेएनयू, रोहित वेमुला प्रकरणावर चर्चेसाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री वैंकय्या नायडू यांनी सांगितल आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर ते बोलत होते. या बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि ज्योतीरादित्य सिंधिया हजर होते.
जेएनयू आणि रोहित वेमुला प्रकरणांवर चर्चा करण्यावर सरकारचा कोणताच आक्षेप नाही आहे. प्रत्येकाला आपला मुद्दा उचलण्याचा हक्क आहे मात्र त्यावर चर्चा झाली पाहिजे. सरकार या चर्चेसाठी तयार आहे मात्र गोंधळ घालून संसदेच्या कामकाजात कोणी अडथळा आणू नये. विरोधी पक्षांनीदेखील येणा-या अधिवेशनासंबंधी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा असं आवाहन वैंकय्या नायडू यांनी केलं आहे. 
जाट आरक्षणावरुन सुरु असलेलं आंदोलन शांत झाल्यानंतर समिती नेमकी या आंदोलनामागची कारण काय आहेत याचा आढावा घेईल असं वैंकय्या नायडू यांनी सांगितल आहे. जाट आरक्षणावरुन जे काही झाल ते निषेधार्ह असून हिंसेची काही गरज नव्हती असं मत वैंकय्या नायडू यांनी व्यक केलं आहे.