शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जिओचे साईडइफेक्ट...! इनकमिंगसाठीही पैसे मोजावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 20:49 IST

रिलायन्सने 400 रुपयांत जवळपास तीन महिने मोफत इंटरनेट आणि कॉलिंग सेवा पुरविल्याने दोन वर्षांपूर्वी आयडीया, व्होडाफोन, एअरटेल सारख्या मतब्बर कंपन्यांनाही ग्राहक टिकविण्यासाठी या स्पर्धेत उतरावे लागले.

मुंबई : रिलायन्स जिओने दोन वर्षांत भारतीय ग्राहकांना इंटरनेट आणि कॉलिंग खूपच स्वस्त केल्याने इतर कंपन्यांचे कंबरडे मोडले आहे. याआधी खोऱ्याने पैसे ओढणाऱ्या कंपन्या मेटाकुटीला आल्या असून इनकमिंग कॉलसाठी पैसे आकारण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. 

रिलायन्सने 400 रुपयांत जवळपास तीन महिने मोफत इंटरनेट आणि कॉलिंग सेवा पुरविल्याने दोन वर्षांपूर्वी आयडीया, व्होडाफोन, एअरटेल सारख्या मतब्बर कंपन्यांनाही ग्राहक टिकविण्यासाठी या स्पर्धेत उतरावे लागले. जिओला टक्कर देण्यासाठी या कंपन्यांनी जिओसारखेच टेरिफ प्लॅन जाहीर केले आणि कंपन्यांचा फायदा कमी होऊ लागला. व्होडाफोन आयडीयाला नुकताच 5 हजार कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. 

यामुळे या कंपन्यांनी ग्राहकांना मोफत इनकमिंगची सुविधा न देण्याचा निर्णय घेतला आहे. इनकमिंगसाठी ग्राहकांना कमीतकमी 35 रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. याद्वारे कंपन्या उत्पन्न वाढविणार आहेत. ग्राहकांनी रिचार्ज न केल्यास त्यांची सेवा बंद करण्यात येणार आहे.

यामुळे सर्व टेलिकॉम कंपन्यांनी 35 रुपयांचे रिचार्ज सक्तीचे केले आहे. हे रिचार्ज केल्यास 26 रुपयांचा टॉकटाईम आणि 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. 28 दिवसांनंतर पुरेसा बॅलंस जरी असला तरीही ग्राहकाची आऊटगोईंग सुविधा बंद करण्यात येणार आहे. यानंतर काही काळाने इनकमिंग सेवा बंद करण्यात येणार आहे.  

टॅग्स :JioजिओVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाAirtelएअरटेल