शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

झारखंडचे हेमंत सोरेन सरकार अलर्ट मोडवर; राजकीय भूकंपाचे संकेत, राजकीय हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 06:19 IST

झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी काही दिवस फार महत्त्वाचे आहेत.

एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क

रांची:झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील राजकीय स्थिती पाहता आमदारांना राजधानीच्या परिसरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आगामी काही दिवसांत संभाव्य घटनाक्रमाशी जोडून याकडे पाहिले जात आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मतानुसार, आगामी काही दिवस फार महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सत्तारूढ महागठबंधनच्या पक्षांची शनिवारी बैठक बोलावली आहे व सरकार अलर्ट मोडवर आले आहे. 

काँग्रेसने आमदारांना २० तारखेपर्यंत राज्यात राहण्यास सांगितले आहे.  तर दुसरीकडे झामुमो आमदारही संपर्कात आहेत. या घडामोडी सुरू असताना विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ महतो व झामुमो आ. निरल पूर्ती यांनी त्यांचा कॅनडा दौरा रद्द केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत आमदारांनी मांडलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलाविल्याची माहिती संसदीय कार्यमंत्र्यांनी दिली. 

मुख्यमंत्र्यांच्या नावे खाण लीज प्रकरणात आयोगाने सुनावणी पूर्ण केली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, या प्रकरणात भाजप नेता व मुख्यमंत्र्यांनी लिखित बाजू सादर केलेली आहे. आयोगाने निर्णय राखून ठेवला आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष

निवडणूक आयोग कधीही निर्णय देऊ शकते. आयोग आपल्या निर्णयाबाबत राज्यपालांना अवगत करील. त्याच्या आधारे राज्यपाल कारवाई करतील. विशेष म्हणजे भाजप नेत्यांच्या तक्रारीवरून राज्यपालांनी निवडणूक आयोगाकडून मत मागितले आहे. हेमंत सोरेन यांच्या नावे दगडी खाण लीजवर देण्याच्या आधारावर त्यांची सदस्यता रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर राज्यपालांनी हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठविले आहे. 

टॅग्स :JharkhandझारखंडPoliticsराजकारण