शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

उपमहापौर दरमहिन्याला घेणार जनता दरबार

By admin | Updated: March 11, 2016 22:24 IST

जळगाव: नागरिकांच्या समस्या, तक्रारी दूर करण्यासाठी दर महिन्याच्या १० तारखेला मनपाच्या सभागृहात जनता दरबार घेण्याचे नियोजन उपमहापौर ललित कोल्हे यांनी केले असल्याची माहिती नगरसेवक अनंत जोशी यांनी दिली.

जळगाव: नागरिकांच्या समस्या, तक्रारी दूर करण्यासाठी दर महिन्याच्या १० तारखेला मनपाच्या सभागृहात जनता दरबार घेण्याचे नियोजन उपमहापौर ललित कोल्हे यांनी केले असल्याची माहिती नगरसेवक अनंत जोशी यांनी दिली.
दर महिन्याच्या २०-२२ तारखेला महासभा होते. तत्पूर्वी जनता दरबार घेऊन त्यात नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या मार्गी लावण्याच्या सूचना अधिकार्‍यांना केल्या जातील. महासभेत त्याबाबत पाठपुरावा केला जाईल.
इन्फो-
हेल्पलाईन सुरू करणार
तसेच नागरिकांच्या तक्रारी ऑनलाईन नोंदवून घेण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी एक दूरध्वनी क्रमांक जाहीर केला जाईल. त्यावर कार्यालयीन वेळेत एक कर्मचारी नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घेईल. त्यावर अधिकार्‍यांना तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले जातील. प्रत्येक तक्रारीच्या निपटार्‍यासाठी स्वरूप पाहून कालमर्यादा ठरवून दिली जाईल. मात्र रस्ते व गटारींच्या कामाबाबतची तक्रार त्यात स्विकारण्यात येणार नाही. कारण ही कामे निधीच्या उपलब्धतेनुसार केली जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.