शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

Indian Army in JK: "घरातून बाहेर पडू नका", काश्मीरात भोंगा वाजला; जवान अ‍ॅक्शन मोडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 22:25 IST

Jammu Kashmir terrorists, Indian Army: भारतीय सैन्याने दहशतवाद्यांवर अखेरचा प्रहार करण्य़ास सुरुवात केली आहे. लपलेले दहशतवादी स्थानिकांचा फायदा घेऊन पळून जाऊ नयेत म्हणून तयारी सुरु झाली आहे.

काश्मीर बाहेरच्या लोकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करण्याचे प्रकार दहशतवाद्यांनी सुरु केले आहेत. यामुळे युपी, बिहारचे लोक आपापल्या गावी परतू लागले आहेत. ही दहशत मोडून काढण्यासाठी भारतीय जवानांनी मोठी मोहिम सुरु केली असून नागरिकांना घरातून बाहेर पडू नका, अशा सूचना करण्यात येत आहेत. 

भारतीय सैन्याने दहशतवाद्यांवर अखेरचा प्रहार करण्य़ास सुरुवात केली आहे. लपलेले दहशतवादी स्थानिकांचा फायदा घेऊन पळून जाऊ नयेत म्हणून भारतीय जवानांनी पुंछ जिल्ह्यातील मेंढर भागात लोकांना घरातच राहण्याच्या सूचना केल्या आहेत. आजुबाजुच्या जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना संपविण्यासाठी सैन्याने मोठी मोहिम सुरु केली आहे. यासाठी मशिदींच्या भोंग्यावरून घरातून बाहेर पडू नका, असे सांगितले जात आहे. 

नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये आणि जंगलाच्या दिशेने मुळीच जाऊ नये, आपल्या पाळीव प्राण्यांना घरातच ठेवावे. जे लोक आधीच बाहेर गेले आहेत त्यांनी लवकरात लवकर परतावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पूँछ आणि राजौरी भागात हे ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. या दहशतवाद्यांना पकडण्य़ासाठी संपूर्ण भागात सैन्याने वेढा घातला आहे. पॅरा कमांडो आणि हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

खतरनाक जंगलहा परिसर डोंगररांगांचा आहे आणि जंगलही घनदाट आहे. यामुळे भारतीय आर्मीने जी मोहिम हाती घेतली आहे ती खूप धोकादायक आहे. पूंछच्या सूरनकोटमध्ये 12 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. 14 ऑक्टोबरला आणखी दोन जवान शहीद झाले होते. तर 16 ऑक्टोबरला पुन्हा एक जेसीओ आणि एक जवान शहीद झाले होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी