शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अनंतनागमध्ये आढळला बिगर काश्मीरी नागरिकचा मृतदेह, डोक्यावर खोल जखमांच्या खुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 15:46 IST

Jammu-Kashmir: अनंतनागमधील जंगलमुंड येथील बिलाल कॉलनी परिसरातील स्मशानभूमीत एका स्थानिक नागरिकाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडला आहे.

श्रीनगर: मागील अनेक दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात ऑपरेशन सुरू आहे. राजौरी आणि पुंछमध्ये लष्करासोबत सुरू असलेल्या चकमकीचा आज 12वा दिवस आहे. दरम्यान, राज्यातील बिगर स्थानिकांच्या हत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज अनंतनागमधील जंगलमुंड येथील बिलाल कॉलनी परिसरात एका गैर-स्थानिक नागरिकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे.

मृतदेहाबाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाच्या डोक्यात जखमा असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, तूर्तास कोणत्याही प्रकारची गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

जंगलात न जाण्याचा इशाराजम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने सुरू केलेल्या दहशतवादविरोधी कारवायांमुळे संतापलेले दहशतवादी एकामागून एक गैर-काश्मीरींना लक्ष्य करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी पुंछमधील बथुरियन भागातील मशिदींमधील पब्लिक अॅड्रेस सिस्टीमद्वारे(भोंगा/लाउड स्पीकर) लोकांना जंगलाकडे न जाण्याचे आवाहन केले आहे. 

बुधवारी 4 दहशतवादी ठार

दोन दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवारी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दोन कमांडर आणि चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. नुकत्याच झालेल्या स्थलांतरित मजुरांच्या हत्येत या दहशतवाद्यांचा हात होता. शोपियानमधील दरगड येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, तर कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी