शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये जवानांनी 3 दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 12:57 IST

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेली चकमक संपली आहे. या चकमकीदरम्यान जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेली चकमक संपली आहे. या चकमकीदरम्यान  तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. दरम्यान, आपले दोन जवान चकमकीत जखमी झाले आहेत. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील लर्रू परिसरात चकमक सुरू होती.  येथील एका घरामध्ये चार ते पाच दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. माहिती मिळाल्यानंतर जवानांनी तातडीनं परिसराला चारही बाजूंनी घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली. यावेळेस दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरू होता. या गोळीबारादरम्यानच दोन जवान जखमी झाले. त्यांना तातडीनं स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात वाहनांना परवानगी नाकारण्यात आली होती. 

 

 

डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार,  चकमक संपली असून यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.  

 

 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान