शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये जवानांनी 3 दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 12:57 IST

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेली चकमक संपली आहे. या चकमकीदरम्यान जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेली चकमक संपली आहे. या चकमकीदरम्यान  तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. दरम्यान, आपले दोन जवान चकमकीत जखमी झाले आहेत. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील लर्रू परिसरात चकमक सुरू होती.  येथील एका घरामध्ये चार ते पाच दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. माहिती मिळाल्यानंतर जवानांनी तातडीनं परिसराला चारही बाजूंनी घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली. यावेळेस दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरू होता. या गोळीबारादरम्यानच दोन जवान जखमी झाले. त्यांना तातडीनं स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात वाहनांना परवानगी नाकारण्यात आली होती. 

 

 

डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार,  चकमक संपली असून यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.  

 

 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान