शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

शिक्षिकेच्या हत्येनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतीचं वातावरण; 100 हून अधिक हिंदू कुटुंबांनी केलं पलायन- रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 01:15 IST

श्रीनगरच्या दक्षिणेकडील कुलगाममध्ये एका सरकारी शाळेबाहेर दहशतवाद्यांनी मंगळवारी 36 वर्षीय रजनी बाला यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

काश्मीर खोऱ्यात वाढलेल्या टार्गेट किलिंगच्या घटनांनी सरकारसमोर नवी समस्या उभी केली आहे. कुलगाममध्ये एका हिंदू शिक्षिकेच्या हत्येनंतर किमान 100 हिंदू कुटुंबांनी काश्मीरमधून पलायन केल्याचा दावा एका समुदायाच्या नेत्याने बुधवारी केला. श्रीनगरच्या दक्षिणेकडील कुलगाममध्ये एका सरकारी शाळेबाहेर दहशतवाद्यांनी मंगळवारी 36 वर्षीय रजनी बाला यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

बारामुल्लामधील काश्मिरी पंडित कॉलनीचे अध्यक्ष अवतार कृष्ण भट यांनी म्हटले आहे, की मंगळवारपासून या भागात राहणाऱ्या ३०० कुटुंबांपैकी जवळपास अर्ध्या कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. कालच्या हत्येनंतर ते घाबरले होते, असेही ते म्हणाले. एवढेच नाही, तर आम्हीही उद्यापर्यंत निघून जाऊ. आम्ही सरकारच्या उत्तराची वाट पाहत आहोत. ते म्हणाले, सरकारने आमचे काश्मीरमधून बाहेर स्थानांत करण्यास सांगितले होते. 

श्रीनगरचा भाग सील -पोलिसांनी श्रीनगरमधील एक भाग सील केला आहे,  तसेच ज्या भागांत काश्मिरी पंडित सरकारी कर्मचारी राहत त्या भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे, असा दावा येथील रहिवाशांनी केला आहे. याशिवाय, स्थानिक प्रशासनाने कुटुंबांच्या पलायनासंदर्भात भाष्य केलेले नाही. मात्र, लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी गेल्या महिन्यात काश्मिरी पंडितांना, त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादी